जलील हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असून, त्यांच्याच निर्णय अंतिम राहील असे सांगत ओवेसी यांनी वंचितमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले ...
लग्नानंतर हुंड्यासाठी छळ करून दोन लाख रुपये हडपणाऱ्या पतीने अनैसर्गिक बलात्कार केल्याची तसेच त्याच्या नातेवाईकांनीही त्रास दिल्याची तक्रार एका विवाहितेने तहसील ठाण्यात नोंदवली. ...
शहराच्या मुख्य मार्गाने विसर्जन मिरवणूक निघणार आहे. कस्तुरबामार्गे महात्मा गांधी मार्ग व शहरातील प्रमुख मार्गावरून देखाव्यांसह मिरवणूक काढण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये व कायद्या सुव्यवस्था अबाधित राहावी, यादृष्टीने पोलीस वाहतूक शाखेने मार्ग आ ...
मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पातून पाणी सोडल्याने तोतलाडोह प्रकल्पातील जलसाठा मंगळवारी सायंकाळी ५ पर्यंत ९० टक्के झाला आहे. जलसाठा ९५ टक्क्यावर पोहचल्यास प्रकल्पातील पाणी सोडावे लागणार आहे. ...
कचऱ्यापासून वीजनिर्मितीवर आधारित लघुटाचे डिजिटल सादरीकरण करण्यात आले होते. यावर ४ लाख १० हजार ६४० रुपये खर्च करण्यात आले. परंतु हा प्रकल्प बारगळला आहे. मात्र लघुपटावरील खर्च महापालिका आपल्या तिजोरीतून करणार आहे. ...
शाळकरी मुलीला मोटरसायकलवर बसवून नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला तर दोघांनी तिचा विनयभंग केला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ८ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेनंतर सदर मुलीचे पालक आणि आरोपीच्या पालकांमध्ये जोरदार वाद झाला. ...
मागील ७० वर्षात धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिकता या दोन शब्दांचा उपयोग लोकशाहीमध्ये राजकारण्यांनी हवा तेव्हा आणि हवा तसा गरजेप्रमाणे केला, असा आरोप डॉ. कुमार विश्वास यांनी केला. ...
जिल्ह्यातील तीनही शिबिराकरिता १०० टक्के विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विशेषतज्ज्ञ, संसाधन शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ...