जिल्ह्यात मतदार जनजागृतीबाबत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार स्वीप समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांच्या कृत ...
गोंडवाना विद्यापीठासाठी आरमोरी मार्गावरील अडपल्ली, गोगाव येथील खासगी जमीनधारकांची जमीन घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्या जमिनीचे मूल्य निर्धारित करण्यासाठी जिल्हास्तरिय मूल्यांकन समितीेचे सर्व्हेक्षण करून शेतकरी आणि खासगी मालमत्ताधारकांच्या जमि ...
पूर्व विदर्भात सर्वाधिक १७ लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते.पूर्व विदर्भात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धान पिकांसाठी अनुकुल मानला जातो. तर एचएमटी, श्रीराम, पीएनआर यासारख्या बारीक पोत असलेल्या धानाला बाजारपेठेत चा ...
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविला जात आहे. यात प्रशासनाचा सुध्दा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.याच पार्श्वभूमीवर प्लास्टीक बंदीसारखे महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतले. ...
निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी तसेच आचारसंहितेचे कुठेही उल्लंघन होऊ नये त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्हाभरात कारवाईला गती दिली आहे. यातूनच बुधवारी रात्री पावणे दहा वाजता नागपूर मार्गावरील हॉटेल ब्राईटमध्ये धाड घ ...
‘एनक्यूएएस’ हा रुग्णालयांना दिल्या जाणारा महत्त्वाचा बहूमान आहे. २०१७ मध्ये वर्धा जिल्ह्यातील साहूर, खरांगणा (मो.), कन्नमवारग्राम, विजयगोपाल, अल्लीपूर, हमदापूर, मांडगाव व सिंदी रेल्वे या प्राथमिक आरोग्य केंद्रासह पुलगाव व सेलू ग्रामीण रुग्णालय आणि आर ...
आजच्या घडीला विदर्भात शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक जण इन्टरेस्टेड आहेत. कुणी पत्ते ओपन केले तर कुणी अजून ‘वेट अॅन्ड वॉच’च्या स्थितीत आहे एवढेच. परंतु हे पक्षांतर करीत असताना शिवसेनेच्या स्थानिक नेतृ ...
विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य निवडणूक आयोग प्रत्येक हालचालीवर बारिक लक्ष ठेऊन आहे. या कामाला गती मिळावी, निवडणुकीच्या कामात सुलभता यावी, मतदानाची प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत व्हावी म्हणून विविध उपाययोजना निवड ...
पुसदमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहोटे, तालुकाध्यक्ष भगवान आसोले यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले गेले. या निवेदनावर आमदार मनोहरराव नाईक यांची पहिल्याच क्रमांकावर स्वाक्षरी आहे. मात्र निवेदन देताना ते अनुपस्थि ...