आष्टी-मोर्शी मार्गावरील अप्पर वर्धा धरणालगतच्या जोलवाडी जंगल शिवारात महिलेचा कुजलेल्या व अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहे. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय तज्ज्ञाना पाचारण करून घटनास्थळीच करण्यात ...
ग्रामीण व शहरी भागातील चिमुकल्यांना शाळेप्रती आवड निर्माण होत त्यांच्या बालमनांवर विविध विषयांचे बीज रोवण्यासाठी शासनाने वॉर्ड तेथे अंगणवाडी हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन अंगणवाड्यांची निर्मिती केली. ...
मशिदीच्या आत काय असते? मशिदीचे कार्य कसे चालते? अजान म्हणजे काय? नमाजपूर्वी कोणती पूर्वतयारी करावी लागते? अशा अनेक गोष्टींबाबत मुस्लिमेतर नागरिकांना उत्सुकता असते. अनेक गैरसमजही असतात. ...
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करणाऱ्या युती शासनाने मुस्लीम आरक्षणाचे भिजत घोंगडे कायम ठेवले आहे. नेमक्या याच मुद्यावर बोट ठेवत काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी शुक्रवारी विधीमंडळात मुस्लीम आरक्षणाबाबत सरकारला जाब विचारला. ...
हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व शेतमजुराचे मोठे नुकसान होत आहे. जंगल परिसरातील अनेकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झाला आहे. हे आर्थिक नुकसान निश्चित करून त्याचा मोबदला किती द्यायचा हे ठरविण्यासाठी वन विभागाने हे स्वतंत्र अभ्यास समिती गठित केली आहे ...