२० टक्के वेतनास सदर कर्मचारी पात्र आहेत. मात्र संच मान्यतेमध्ये पद मंजूर नसल्याने कर्मचारी अडचणीत सापडले आहे. शाळा संचालकांनी नोकरी देऊनही शासनाच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सदर कर्मचाºयांवर उपासमारीची पाळी आली आहे.संच मान्यतेमध्ये पद मंजू ...
नंदेश्वर सोनवाने यांच्याकडे १४ एकर शेती आहे. पूर्वापार काळापासून आजतागायत धान शेतीच केली जायची.धान शेतीला लागवड खर्च अधिक आहे. त्या तुलनेत उत्पादन व नफा कमी येतो. सतत परिस्थिती सारखीच. अशात कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी पीक बदल करण्याचा सल्ला दिला.२०१ ...
राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष ...
गरिबांची लेकरं लवकरच खऱ्याखुऱ्या विमानात बसून उडणार आहेत. होय जिल्ह्यातील विद्यार्थी विमानप्रवासाला जाणार आहेत. दिल्लीला. अन् तेही सरकारी खर्चाने. त्याहून विशेष म्हणजे, सरकारी बजेट कमी पडलेच तर स्वत:च्या खिशातून खर्च करू, पण पोरांना विमानात नेऊ, असा ...
तत्काळ मदत वाटप करा अन्यथा नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू अशी तंबीच यावेळी आ. केचे यांनी अधिकाऱ्यांना दिली. आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात अतिवृष्टी झाली. परंतु, अत्यंत कमी नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी दाखविल्याची ओरड ...
गवंडी कामगारांना प्रत्येक वर्षी त्यांच्या नोंदणी पुस्तकाचे नुतणीकरण करण्यासाठी ठेकेदाराकडून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. इतकेच नव्हे तर त्यानंतर न.प.तील प्रशासकीय अधिकारी तर ग्रा.पं.तील सचिवांकडून त्याला प्रमाणित करून घ्यावे लागते. प ...
अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठा महसूल बुडतो. शिवाय अवैध उत्खनन माफियांवर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे सोपण्यात आली आहे. सध्या स्थितीत उत्खनन माफियांकडून विनापरवाना बंदूक बाळगली जात आहे. इतक्यावर ते थांबत नसून कारवाईसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांव ...
जि.प.च्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिह्यातील आठ तालुक्यात स्वच्छता सर्व्हेक्षण अभिायान राबविण्यात आले होते. या अभियानात सार्वजनिक जलस्त्रोतांची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार, जलस्त्रोतांचा परिसर, विहिरी, कुपनलीकांमध्ये झिरपणारे दूषि ...
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांकडून कर्जाची आकडेवारी मागवली होती. सुरुवातीला ही आकडेवारी ८९ हजार कोटींची होती. नंतर विविध नियम आणि अटी टाकण्यात आल्या. तेव्हा बँकांनी स्वत:हून किमान १६ लाख खाते रद्द केले. ...
विधान परिषदेला वरिष्ठांचे सदस्य मानले जाते. परंतु मंगळवारी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला व कामकाज सुरू असताना ‘बॅनर’ची खेचाखेची व विरोधकांकडून चक्क बोंबा मारण्यात आल्या. ...