देशात सध्या द्वेष, सूड आणि नकारात्मकतेने भरलेले राजकारण आपल्यासोबत खेळले जात आहे.त्यामुळे देशात द्वेषाचे राजकारण हवे की सद्भावनेचे, याचा विचार जनतेने करावा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री व काँग्रेस नेता उर्मिला मातोंडकर यांनी केले. ...
शहर आरटीओ कार्यालयाच्या एका मोटार वाहन निरीक्षकाने विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल व्हॅन कारवाईसाठी चक्क आरटीओ कार्यालयात आणली.प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी संबंधित निरीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
नागपूर मेट्रोचे कार्य मूर्त रूप घेऊ लागले आणि कल्पनेतून साकारलेल्या चित्रापेक्षाही प्रत्यक्षात उतरलेले सत्य अधिक सुंदर व आकर्षक असल्याचे नजरेस येऊ लागले आहे. ...
शासनाच्या ५० कोटी वृक्षारोपण व संगोपन कार्यक्रमांतर्गत रोपवाटिकांमध्ये गुलमोहर, अकेशिया, काशिद, सप्तपर्णी, पेल्टोफॉर्म सह अन्य विदेशी व शोभेच्या रोपांची निर्मिती करण्यात आली. ...