यंदा मान्सूनचा पाऊस ३० सप्टेंबर रोजी संपला आहे. पावसाळा जरी संपला असला तरी अकाली पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्याकारणाने लघु, मध्यम व मोठ्या अशा एकूण ५०२ प्रकल्पांचा पाणीसाठा सरासरी ८० टक्क्यांवर स्थिरावला आहे. ...
राजकारणाच्या रणधुमाळीत तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची संधी देण्यासह त्यांचे नेतृत्व कौशल्यावर विश्वास टाकण्याचे धाडस कोणत्याही राजकीय पक्षाने दाखविले नाही. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात तरुण चेहऱ्यांचा अभाव आहे. ...
बौद्ध धम्माच्या इतिहासाच्या दृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करून समाजाला नवी दिशा दिली असे प्रतिपादन मान्यवरांनी विसापूर येथे केले. ...
शहरातील गुरूनानक कॉलेज ऑफ सायन्स परिसरात आलेल्या अस्वलाला वन विभागाच्या पथकाने बेशुद्ध करून जेरबंद केले. ही घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
भारताच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या विविध दलांच्या शौर्य व वैभवशाली अशा देदिप्यमान कामगिरीचा गौरव म्हणून तीनही दलाचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रेसिडेंट कलर’ हा सर्वोच्च सन्मान त्या संरक्षण दलाला प्रदान केला जातो. ...
जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदानित शिक्षण संस्था, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी यांनाही दिवाळीपूर्वी वेतन/निवृत्तीवेतन दिले जाईल. ...