खरीप व रब्बी हंगामात कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात लक्षणीय आहे. सन २०१९-२० या वर्षात पंधराही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कृ षी कर्ज घेतले. नापिकीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर २०१९ पूर्वीचे कर्ज थकित आहे. या कर्जाचे पुनर्ग ...
उन्हाळ्यातील एप्रिल, मे महिन्यात महागाव बुज गावात पाणी संकट निर्माण होत असते. गतवर्षीच्या उन्हाळ्यात नळ पाणीपुरवठा योजना मजूर करण्यात आले व त्याचे कामही हाती घेण्यात आले. दरम्यान पावसाळा लागल्याने हे काम काही महिने थांबले. आता पुन्हा कामास सुरूवात झा ...
यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, आमचे जवान जरी बाहेरचे असले तरी आम्ही जिथे जातो त्या भागाला आपलं समजून काम करतो. त्यामुळेच आमचे जवान कोणत्याही आदेशाची वाट न पाहता लोकांच्या कोणत्याही अडचणीत धावून जातात. नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आमच्याश ...
तुडतुडा रोगामुळे धानपीक करपायला लागले आहे. दोन वर्षांपूर्वी तुडतुडा रोगाने जिल्ह्यात कहर केला होता. हजारो हेक्टरवरील धानपीक नष्ट झाले होते. याच्या आठवणी शेतकऱ्यांना आहेत. तशीच परिस्थिती यावर्षी उद्भवल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. विशेष म्हण ...
ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती सर्वसाधारण चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाऊस कहर करीत आहे. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेकांनी धान कापले नाही. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजत आहेत. वादळवाऱ्यामु ...
खासदार तडस म्हणाले, दिवाळी सुटीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना भेट देत संवाद साधला. या योजनेबद्दल नागरिक समाधानी असून वर्धा लोकसभा क्षेत्रात अत्यंत चांगले कार्य झाल्याने समाधान आहे. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्यमान भ ...
शहरातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाले आहे. परतीच्या पावसानेही पुन्हा हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील काही परिसरात पाण्याचे डबके साचलेले आहेत. तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारेही दिसून य ...
दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस असेच हे पीक ठरते. यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड न करताना सोयाबीनचीच लागवड केली. त्यानंतर वेळोवेळी झा ...
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभियंत्रिकीचे शिक्षण... त्यानंतर संशोधन क्षेत्रातही ठशीव कामगिरी... अवघ्या ४० वर्षाच्या ... ...