विकासासाठी तब्बल एक हजार चारशे कोटी रूपयांचा निधी आणून सिंचनापासून रस्ते, पूल, इमारती, वसतिगृहासह अनेक विकासाची कामे केलेली आहे. विकासाची कामे हाच निवडणुकीचा मुद्दा असून या विकासकामांचा आढावा कार्यकर्त्यांनी मतदारांसमोर मांडावा, असे प्रतिपादन ब्रम्हप ...
२४ तासात चंद्रपूरकरांनी मी निवडणूक लढावी, यासाठी तिव्र आग्रह धरला. त्यांच्या प्रेमापोटी ही निवडणूक मी लढवीणार असून आता मी कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा उमेदवार आहे, असे सांगत आजपासून मी स्वत:ला चंद्रपूरकरांना समर्पित करीत आहे, असे भावनिक उदगार यंग ...
बल्लारपूर शहरातील रेल्वे स्टेशन देखणे व सुंदर झाले असून देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी विकासाच्या बाजूने कौल देत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाच ...
उद्योग, व्यवसाय, वयोमान, वर्गवारीनुसार प्रचाराचे सोशल इंजिनिअरिंग सुरू झाले आहे. त्यादृष्टीने त्या-त्या वर्गातील नेतृत्व, प्रसंगी अन्य राज्यांतून नेते येऊन भेटीगाठींची व्यूहरचना सुरू आहे. एवढेच नव्हे तर प्रचार ते मतदानासाठी ईव्हीएम मशीन, गतीमान मतमोज ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ‘अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी’चे प्रकल्प व्यवस्थापक अनिलकुमार बच्चू सिंहचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. ...
१५ वर्षीय युवतीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी अजनी पोलिसांनी ताब्यात घेतलेला एक आरोपी तपास अधिकाऱ्याच्या निगराणीतून फरार झाल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यात घडली आहे. ...
अर्थव्यवस्थेतील मंदी, राममंदिर, राजकारण, देशाची सुरक्षा इत्यादी मुद्यांवरून राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...
निवडणुकीच्या कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल निवडणूक विभागाने शंभरावर विभागप्रमुखांना नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात वाहन न दिल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी ताकीद देण्यात आल्याची माहिती आहे. ...
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून भाजपकडून रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोमवारी सोमलवाडा भागात पदयात्रा काढण्यात आली. ...
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदार संघातून एकूण ३२ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण १४६ उमेदवार राहिले आहेत. ...