तालुक्यातील वडनेरगंगाई येथे गुरुवारी सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांच्या शेतामधील पीक खरडून गेले. नदीकाठावरील शेतात कापून ठेवलेले सोयाबीनचे पीक तसेच ज्वारीचे धांडे बोर्डी नदीच्या पुरात शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोरून गेले. या पावसाने श ...
गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास परतीच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दर्यापूर, अंजनगाव व धारणी या तीन तालुक्यांत शुक्रवार दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाने तीन प्रकल्पांची दारे उघडण्यात आली आहेत.अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८ आॅक्ट ...
निवासी मदरशात शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली नागपुरी गेट पोलिसांनी संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानला मंगळवारी मध्यरात्री नागपुरातून अटक केली. बुधवारी त्याला चोख पोलीस बंदोबस्तात जिल्हा न्यायाधीश (७) तथा अपर सत ...
तालुकानिहाय दररोज तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून दैनंदिन अहवाल मागितले जात असून पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. तरी देखील विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मदतीने पीक नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सर्व यंत्रणांच्या मदतीने अद्यापही सुरू आहे. भंडारा तालुक् ...
रेतीचे अवैध उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणारी ट्रक, टिप्पर, ट्रक्टर आदी वाहनाच्या वर्दळीमुळे गावातील रस्ते, नाल्या, विद्दूत खांब, अशा सर्व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावातील तरुण कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात ग ...
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली. अस्मानी संकटांशी सामना करीत येथील शेतकरी धानाची मळणी केली. धान विक्रीनंतर लवकर पैसा हाती येईल, असा समज शेतकऱ्यांचा झाला. शेतकऱ्यांनी वाहनी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद् ...
मनपा स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महानगरपालिका हद्दीमधे आजपर्यंत घटक ०४ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान अंतर्गत प्राप्त अर्जांपैकी १हजार ...
मागून येणारा श्री ट्रान्सपोर्टच्या मालकीचा ट्रक क्रमांक एमएच ३४ एबी ०७८८ ने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये वेदांत गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने नागपूरला हलविण्यात आले. दरम्यान आज वे ...
कंत्राटदाराकडून करारनाम्यातील अटींचे वारंवार उल्लंघन होणे, देय रकमांचा भरणा न करणे, शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न करता वारंवार अडथळे निर्माण करणे, मनपाच्या आदेशाचे पालन न करणे इत्यादी कारणांमुळे कंत्राटदाराच्या कार्यप्रणालीबाबत अनेक तक्रारी होत्या. त्या ...