राज्यातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळेत गेल्या २२ वर्षांपासून राबविली जात आहे. ग्रामीण भागात सहा ते १४ वयोगटातील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत दुपारी भोजन दिले जाते. आहार शिजविण्यासाठी विद्यार्थी संख ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नाग नदीमध्ये सोडण्यात येत असलेले नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे वैनगंगा नदीतील पाणी दूषित होत आहे. नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे १५०० कोटींचा एसटीपी प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प तयार ...
जिल्ह्यात शहरीच नव्हे तर आता ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थी मिळावे म्हणून शाळा व्यवस्थापन पालकांना विविध आमिष देत असतात. त्यात घरापासून शाळेपर्यंत स्कूल बसची सुविधा असल्याचे सांगितले जाते. भरमसाठ फी भरुन विद्यार ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चवताळलेल्या गजराजने १६ नोव्हेंबरला माहुत जानिक मसराम (४७) याला सोेंडेने आपटून त्यानंतर पायाने डोके ठेचून ठार केले होते. या घटनेमुळे संपूर्ण ताडोबा प्रशासन हादरले. चवताळलेला गजराजने आ ...
शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे होऊनही अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत राज्य शासनाने देण्याची मागणी माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत कपात सूचनेच्या माध्यमातून केली. ...
पूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिध्द होते. आता संपूर्ण चंद्रपूर जिल्हाच वाघ, बिबट्यासाठी नावारुपास येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती २५ फेब्रुवारी १९८६ ला करण्यात आली. येथील स्थानिक आदिवासी यांचा देव ‘तारू’ या नावाव ...
महाकालीनगरात प्रामुख्याने गरीब कुटुंब राहतात. येथील जमीन दस्तावेज दुरूस्ती प्रकरणांच्या आदेशाची शासकीय फाईल जिल्हाधिकारी कार्यालयातून बेकायदा गहाळ झाल्याने मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा प्रश्न अद्याप सुटला नाही. या प्रकरणातील केवळ एका चुकीच्या आदेशाम ...
भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोळसा खाणींमुळे 'ड्राय झोन' तयार झाले आहे. पळसगाव व विसलोनसारख्या गावांमध्ये एक हजार फुटांपर्यंत बोअरवेल खोदले तरी पाणी लागत नाही. परिणामी, पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. गावापासून नदी वाहात असतानाही पाणीट ...
शिवसेना शहर शाखा गडचिरोलीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांना नागपूर येथे भेटून बुधवारी निवेदन देण्यात आले. शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू कावळे व गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव यांच्या नेतृत्वात ...
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. खा.अशोक नेते यांनी त्यांच्याशी बराचवेळ चर्चा करून जिल्ह्यातील अडीअडचणी सांगितल्या. परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ् ...