अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि बीडमध्ये पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. ...
ग्रामीण क्षेत्रातील वाढत्या घरफोड्या व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. ८ ऑगस्ट रोजी चांदूर बाजारात धनंजय गोविंद सापधरे (रा. चांदूर बाजार) यांच्य ...
सर्वाधिक सहा सुवर्णपदके, एक पारितोषिक पटकाविणारा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचा विद्यार्थी अभिजित इंगळे आणि पाच सुवर्णपदके मिळविणारी सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी पाल हिचा राज्यपाल कोश्यारी यांच ...
निकृष्ट कामासंबंधी नागरिकांच्या तक्रारी यापुढे येता कामा नये. दर्जेदार कामे कार्यालयात बसून होणार नसल्याने मनपाच्या झोननिहाय अभियंते, सहाय्यक नगरचनाकार, कनिष्ठ अभियंता यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी अन्यथा कारवाई करण्याचे संकेत महापौर राखी ...
पेपरमील स्लज गार्डनला लागूनच जंगल परिसर व डी.आर. क्वार्टर्सच्या बाजूला झुडपी जंगल असल्यामुळे स्लज गार्डन व बांबू यार्डच्या मार्गाने बिबट या झुडपात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बिबट्याने वसतितील बकरी व गायीवर हल्ला केला. त्यामुळे परिसरातील नागर ...
नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न शासनास्तरावरून केला जात आहे. जे नागरिक १९५१ ते १९७१ मधील पुरावा सादर करण्यास असमर्थ ठरतील, त्यांना विदेशी म्हणून घोषित केले जाणार आहे. त्यामुळे या कायद्यास बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ...