वर्धा जिल्ह्यात सुमारे २ लाख ४८ हजार ३८१ खातेधारक शेतकरी असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. असे असले तरी अद्यापही जिल्हा प्रशासनाला लेखी सूचना प्राप्त झालेल्या नाही. त्यामुळे नेमके क ...
३०० युनिटपर्यंत विद्युत देयके कायमस्वरूपी माफ करावीत, यानंतर ३०० युनिटपर्यंत कुणालाही वीज बिलाचा भुर्दंड सोसावा लागणार नाही, नाही अशी तजविज राज्य शासनाने करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनातून केली ...
सर्वप्रथम गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान आणि पोलिसांकडून राबविल्या जात असलेल्या योजनांची ...
नगरपरिषद प्रशासन केवळ कागदोपत्रीच स्वच्छता अभियान राबविते. परिणामी गावात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे साचले आहे. प्रशासनसोबतच नागरिकही स्वच्छतेबाबत उदासीन दिसून येत आहे. त्यामुळे आता शहरातील आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण मित्र’ नावाचा समूह तयार केला ...
भंडारी हे गाव म्हणजे केवळ पुसद तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही शेवटच्या टोकावर वसलेले दुर्गम ठिकाण आहे. पूर्वी या शाळेत येण्यासाठी विद्यार्थीच नव्हे तर भरभक्कम पगार असलेले शिक्षकही तयार नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात येथे आलेल्या उपक्रमशील श ...
यवतमाळात नववे महाराष्ट्र कर्ण व मूकबधीर अपंगांचे चर्चासत्र घेण्यात आली. या चर्चासत्राला संपूर्ण राज्यातून कर्ण व मूकबधीर संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. चर्चासत्रामध्ये ज्या लोकांना बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, अशांच्या रिक्त जागेवर सुदृढ व ...
चोरट्यांनी या बॅटऱ्यांनाच लक्ष केले असून याचा फटका कंपन्यांसह सामान्यांनाही बसत होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपींचा माग काढत वणीतून बॅटरी चोरणारी टोळीच जेरबंद केली. त्यांच्या गुन्ह्यांची पद्धत सर्वांनाच धक्का देणारी अशी आहे. स्थानिक गुन्हे शाखे ...
तालुक्यातील सालमारा, पाथरगोटा, पळसगाव आणि जोगीसाखरा येथील मुक्तिपथ गाव संघटन कार्यकत्यांची क्लस्टर कार्यशाळा मुक्तिपथ तालुका चमूद्वारे घेण्यात आली. दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी तसेच आसपासच्या गावातील दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत या बैठकीत चर्चा ...
गाव पातळीवर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना ६ हजार ५०० रूपये मानधन दिले जात आहे. सदर मानधन नियमित दिले जात नाही. त्यामुळे पोलीस पाटलांना १५ हजार रूपये मानधन द्यावे, पोलीस पाटील सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्ष करावी, तुटपूंज्या मानधनावर काम करणा ...
गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ७७१ अंगणवाड्या, ५१८ मिनी अंगणवाड्या, ८९ नागरी भागातील अंगणवाड्या अशा एकूण २ हजार ३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना स्मार्ट फोन उपलब्ध करून दिले आहेत. माहिती भरण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने स्वतंत्र ...