जिल्हा बँक संचालक मंडळाची मुदत संपल्याने तेथे प्रशासक बसविण्यासाठी शिवसेनेचा आग्रह होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकाबाबतचा सहकार प्रशासनाचा अर्ज यापूर्वीच नाकारला आहे. राज्य सरकारनेही प्रशासकाऐवजी सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या ...
जिल्ह्यात ११२ परीक्षा केंद्रावरून ३१ हजार ६०० विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २९ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे २०६५ विद्यार्थ्यांनी यंदा विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली आहे. तर १२ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी प्रथम श् ...
रॅपिड अँटीजन टेस्ट किटच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचे स्वॅब नमुने घेऊन केवळ १५ ते ३० मिनिटांत अहवाल प्राप्त होतो. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास व्यक्ती कोरोना बाधित आहे असे गृहीत धरुन त्या व्यक्तीवर उपचार केले जातात. व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे असून अहवाल ...
बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी (दि.१६) दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धावपळ सुरू होती. बारावीनंतर खऱ्या अर्थाने करिअरला सुरूवात होत असल्याने जास्तीतजास्त गुण घेवून आपल्या आवडत्या शाखेत प्रवेश घेण्याच ...
महाराष्ट्र- छत्तीसगडच्या सीमेलगत बिजेपार ग्रामपंचायतच्या हद्दीत कालीसरार धरण आहे. या धरणा खालून वाहणारा नाला सालेकसा आणि देवरी तालुक्याला विभाजीत करतो. अतिसंवेदनशील भागात असलेला या प्रकल्पातून पाणी सिंचन करण्यासाठी स्वतंत्र कालवे नसून या धरणाच्या पाण ...
तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय म्हणून विंधन विहिरी तयार करून सिंचनाची सोय केली आहे. त्यामुळे हमखास पिके घेतली जातात. पण जिथे पाण्याची सोय नाही त्याठिकाणी नैसर्गिक पावसावरच अवलंबून राहावे लागते. परसोडी, वडेगाव, चिखली, कोहमारा, कणेरी ...
जिल्हा पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक मोडीस काढण्याच्या दृष्टीने गुन्हे नोंद करण्यासोबतच महसूली कारवाई करण्यात येत आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व त्यांच्या वाहतुकीच्या वेळेचा अभ्यास करून पोलीस अधीक्षकांनी ...
विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वगळून गावातील कोणताही सज्जन व अनुभवी व्यक्तींची प्रशासक म्हणून निवड करावी असे परिपत्रक राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जुलै, ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. २९ ग्रामपंचायतीच् ...
बारावीच्या परीक्षेमध्ये मागीलवर्षी तोंडी परीक्षेचे गुण काढून टाकल्याने निकाल धक्कादायकरित्या खाली आला होता. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने त्याचा फेरविचार करून यावर्षी पुन्हा तोंडी परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना बहाल केले. तसेच ऐन परीक्षेच्या काळात ...
थाळेगाव पुनर्वसन येथे दत्तापूर कॅनॉलच्या जागेत अतिक्रमण करून काही कुटुंबांनी निवारा उभारला आहे. १८ वर्षांपासून हे कुटुंब येथे वास्तव्याला आहे. आतापर्यंत त्यांना कुठलीही कायदेशीर नोटीस अथवा अतिक्रमण झाल्याबाबत अवगत करण्यात आले नव्हते. त्यामुळे या कुटु ...