मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत त्या अव्वल राहिल्या आहेत. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १४ हजार ९४३ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १४ हजार ८२८ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजा ...
विशेष म्हणजे या नाल्यात वर्षभर पाणीसाठा असतो. याचा फायदा घेत अनेक शेतकºयांनी कृषी पंप बसवून शेतात सिंचनाची सोय उपलब्ध केली आहे. नाल्यालगत जवळपास ३० विद्युत मीटर व पंप लावले आहेत. त्यानुसार शेतकरी नाल्यातील पाण्याचा वापर करून खरीपात धान पिकासह उन्हाळ् ...
नगर परिषदेने केलेल्या सर्व्हेक्षणात जवळपास १० मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याचे आढळले. वास्तविक अनधिकृत टॉवरची संख्या यापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे सर्व्हेक्षण किती प्रामाणिकपणे झाले त्यावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. १० वर्षात दूरसंचार क्षेत्राचा मोठ्या प् ...
महात्मा गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेला ३४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. ९६.७७ टक्के गुण प्राप्त करणारी ती आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांमधील पहिली विद्यार्थिनी आहे. गायत्री ही देसाईगंज येथील राजेंद्र वार्डातील एका सर्वसाधारण कुटुंबातील मु ...
यावर्षी १६ महाविद्यालयांनी १०० टक्के निकाल दिला आहे. विज्ञान शाखेचे ४ हजार ४९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ७५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेच्या उत्तीर्ण विद्यार् ...
सकाळी मृताचे वडील दीलेश मसराम शेतामध्ये माकडांना हाकलून लावण्यासाठी गेले. आणि घरी परतल्यावर मुलग प्रज्वलला शेतात माकडांना हाकलून लावण्यासाठी पाठविले. दरम्यान, बाजूच्या शेतकऱ्याने तारांच्या कुंपणात वीज प्रवाह सोडलेला होता. धुऱ्याच्या बाजूलाच असलेल्या ...
पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कुबडी इमली येथे पोलिसांनी सापळा रचून ट्रकचालकास ताब्यात घेत अटक केली. जखमी राहुलला परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. पण, राहुलची प्रकृती नाजूक असल्याने त्याला वर्धा येथील जिल्हा सामान् ...
जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेतून १६ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के ला ...
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णालय दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक रुग्णसेवा सुरु राहणार आहे. दोन्ही रुग्णांच्या निकटसंपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेऊन परिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. बाह्य रुग्णसे ...