पूर्वी राज्य सरकार दरवर्षी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ९० दिवसांची मुदत देत असे. त्यासाठी शासनाने काढलेल्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. ...
सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णांच्या यादीत ठाणे जिल्हा आघाडीवर असून त्यापाठोपाठ पुणे आणि मुंबईचा क्रमांक आहे. याशिवाय पालघर, रायगड, सोलापूर, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील संख्या मोठी आहे. ...
एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रेमप्रसंग उस्मानाबाद शहरात चर्चेचा विषय झाला आहे. ख्वाजा नगर भागात राहणारा २० वर्षीय तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. तशी अधिसूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १९ जूनला काढली. ...
२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले. या काळात गोरगरीब जनता आर्थिक संकटात सापडली. १ एप्रिलपासून या सरकारने वीज दरात वाढ करत जनतेशी बेईमानी केली. ०-१०० या स्लॅब मध्येसुद्धा वाढ करत राज्यातील जनतेवर अन्याय केला. लॉकडाऊनच्या काळातील गरीबांची वीज बिले माफ करा ...
जिल्ह्यात २२८ कोरोना बाधितांपैकी ६० जण चंद्रपूर शहरातील आहेत. अधिक संक्रमण होऊ नये, संक्रमित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेता यावा, यासाठी शहरापूरते लॉकडाऊन करण्यात आले आहे. सुरुवातीला शहरात एकही रुग्ण नव्हता. गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये झपाट्याने रुग ...
राज्य राखीव दलाचे जवान काही दिवसांपूर्वी पुणे येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. यामध्ये चार जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे काही जवानांचे विलिगीकरण करण्यात आले. मात्र, स्वॅब घेतल्यानंतर अद्याप अहवा ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये ...
प्रगतशील शेतकरी पंकज घाटबांधे यांच्या बंधाऱ्याच्या लगतच्या सात-आठ एकरावरील शेतीवर डिझेल इंजिनच्या साह्याने पाणी देऊन जपानी पद्धतीने रोवणी करण्यात आली. रोवणी करायला चार पुरुष, तर १५ महिला मजूर होते. गोसे धरणातील पाणी गावच्या मोठ्या तलावात नालीद्वारे स ...
कर्कापूर ते सीलेगाव हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे. सध्या रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. दोन गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असला तरी दुरूस्तीचे काम अद्यापही ...