तालुक्यातील चुटिया येथील रहिवासी ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रीती टेंभरे या दाम्पत्याने ५ वर्षांपूर्वी गावात गीर प्रजातीच्या गायींची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली. ...
जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र आहे. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. धानाच्या रोवणीसाठी शेतकºयांना सर्वाधिक युरिया खताची गरज असते. त्यामुळे दरवर्षी याच कालावधीत युरियाची मागणी वाढत असते. त्याच दृष्टीने ...
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७३२१ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी २३५ नम ...
नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परं ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आर्वीतील डॉक्टरांना बाहेर जिल्ह्यातून येणे-जाणे करण्यास मज्जाव केल्याने ग्रामस्थ आणि शहरी भागातील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. इमर्जन्सी रुग्ण असेल तर कोठे न्यावा? हाच बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. बाह ...
वर्धा शहरातील गोलबाजार परिसरातील टिळक चौकामध्ये रहिवासी असलेली ५४ वर्षीय महिला मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर आजारावरील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल होती. त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निकट संपर्कातील व्यक्तींचेही स्वॅब घेण्या ...
रामभाऊ किसन नेवारे (६२) रा. जामठा, जि. नागपूर असे मृताचे नाव आहे. हे दोन दिवसापासून बेपत्ता असल्याने घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिंगणा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. आज सकाळी आजनगाव-बोंदुर्णी रस्त्यालगतच्या नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह ...
सद्यस्थितीत पुसद तालुक्यात ५९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून तालुक्यातील एकंदर कोरोनाबाधितांची संख्या ७७ एवढी झाली आहे. चार जण कोरोना बळी ठरले आहे. दिग्रस तालुक्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३७ एवढी असून तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ...
जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय इच्छेने व्हाव्या यासाठी प्रयत्न आहेत. सत्ताधारी नेत्याने जिल्ह्यातील अशा १६ पोलीस अधिकाऱ्यांची यादी तयार करून पोलीस प्रशासनाला फेरबदलासाठी पाठविल्याचे सांगितले जाते. बहुतांश ठाण्यात फेरब ...
कोरोनामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी लॉकडाऊन केले जात आहे. अनेक तालुके लॉकडाऊन झाले. पुढे परिस्थिती बिकट झाल्यास आणखी लॉकडाऊन होईल. यामुळे तालुका मुख्यालयात प्रवेशच मिळणार नाही. यामुळे शेतकरी पिकांसाठी लागणारा युरिया आतापासूनच खरेदी करून ठेवत आहे. कपाशी ...