केंद्र शासनाद्वारे ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दरडोई ४० लिटर पाणीपुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने मुबलक पाणीपुरवठा आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन दरडोई ५५ लिटर पिण्याचे प ...
कोेरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर उपाययोजना होत आहेत. यात काही अंशी यशसुद्धा आले. मात्र, संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनामुक्त शहर चळवळीची पायाभरणी करण्यात आली. शासन, प्रशासन व हेल्पलाईनच्या माध्यमातून समाजस्तरावर कोरोनामुक ...
शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक मध्यवर्ती कारागृहात ५० बंदीजन क्षमतेचे खुले कारागृह साकारण्यात आले आहे. येथे ४४ कैदी आहेत. त्यांना मध्यवर्ती कारागृहातच बंदिस्त ठेवले जाते. मात्र, दिवसभर कामासाठी बाहेर असतात. हल्ली खुले कारागृहाच्या बंदीजनांवर शेती, शेळ ...
सद्यस्थितीत शहरात पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे पुन्हा सुरू झाल्याने आरएसपीएम (रेस्पिरेटरी सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर) मध्ये काही प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी भविष्यात ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे प्रमाण पुन्हा कमी होणार असल्याची बाब अहवालात ...
तालुक्यातील ग्राम खैरबोडी, चुरडी, चिखली, गराडा व काचेवानी या गावातील महिलांचा समावेश होता. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा उत्साह व आनंद तसेच लाख बांगडी निर्मिती मधून त्यांना मिळणारा मोबदला बघता तालुक्यातील इतर गावातील महिलांनी सुद्धा अदाणी फाऊंडेशनकडे ...
शिक्षक भारतीचे यासंदर्भात मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनातंर्गत राज्यातील शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व अंशत: अनुदानित व अनुदानित अशा शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिनियम १९८२ मधील तरतुदी लागू करावे, याकरिता श ...