तालुक्यात १७ हजार ५०० हेक्टर एकूण लागवड क्षेत्र आहे. यापैकी १६ हजार हेक्टर शेतीमध्ये भातपीकघेतले जाते. अर्थात भाताची शेती ही तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशात भाताची रोवणी खोळंबणे म्हणजे तालुक्याची अर्थव्यवस्था प्रभावित करणे होय. एकीकडे कोरोन ...
सिव्हील लाईन्स परिसर दाट लोकवस्ती व रात्रंदिवस वर्दळीचा हा भाग आहे. अशात आता येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने सिव्हील लाईन्सवासी दहशतीत वावरत आहेत. सध्या या दोन्ही भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून बाहेरील व्यक्तींचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ८२५६ स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी २६० नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर ८००६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १०४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग, ...
सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत जिल्ह्यातून जाणारे राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग व काही ग्रामीण मार्गांच्या रस्ते, पूल व इमारतींची निर्मिती केली जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कामांची अंदाजपत्रके तयार केली जातात. परंतु पाहिजे त्या ...
परिसरातील नागरिकांवर १४ दिवस वॉच ठेवण्याकरिता पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासाठी तेथे मंडप उभारण्यात आले. या मंडपाकरिता लगतच्या विद्युत खांबावरुन डायरेक्ट विद्युत पुरवठा घेण्यात आल्याने महावितरणकडून कारवाई करीत गोंड प ...
वर्धा-नागपूर तिसरा रेल्वे मार्ग, वर्धा-नागपूर चौथा रेल्वे मार्ग, वर्धा -बल्लारशाह तिसरा रेल्वे मार्ग तसेच वर्धा-नांदेड रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी रेल्वे विभागाची मंजूरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात ...
हायरिस्कमध्ये असलेल्या १७ व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यातील काहींना काहींना वर्र्धा तर काहींना पुलगावात क्वारंटाईन केले. या घटनेमुळे पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग क्वारंटाईन करण्यात आला आहे. रुग्णा ...
अनेक ठिकाणी कामे अर्धवट राहत असून नियोजनाच्या अभावामुळे ही कामे नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे. मलवहन व निस्सारणाचे काम या योजनेमुळे सुरळीत होणार आहे. तर शहरात नाल्यांतून वाहणाऱ्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका दूर होणार आहे. मात ...
शेतकऱ्यांना विविध पिकांचा विमा काढण्यासाठी सीसीएससी सेंटरवर जावे लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. मात्र गावखेड्यात इंटरनेटचा स्पीड मिळत नाही. एकाचवेळी शेतकरी विमा काढण्यासाठी जात असल्याने साईड हँग होते. अशा एक ना अनेक अडचणी विमा काढताना शेतकऱ्यां ...