युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंत टॉकीजनजीकच्या एका खासगी फायनान्सच्या कार्यालयात बुधवारी दुपारी १ वाजता आंदोलन केले. तेथील साहित्याची तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. ...
मध्य प्रदेश हद्दीतील आणि परतवाड्याहून १५ किमी अंतरावरील धारखोरा धबधब्यातील डोहात बुडून अमरावती येथील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. ...
पहिल्या माळ्यावरील खिडकीतून पडून एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेषनगरात गुरुवारी दुपारी ही करुणाजनक घटना घडली. मन्वय देवेंद्र पौनीकर असे मृत बालकाचे नाव असून तो दीड वर्षाचा होता. ...
शहरात साडेतीन महिन्यात ४५० कोरोनाबाधित होते, तर ११ जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दोन हजार बाधित झाले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. सामान्य जीवन जगण्याची मुभा दिली, परंतु कोविड-१९ च्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वागणूक व सवयी ...
शहरात महापालिकेची १३१ उद्याने आहेत. त्यात नासुप्रची ४६ उद्याने मनपाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. आधीच विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. काम करायला माळी नाहीत. अशा परिस्थितीत उद्यानाची देखभाल कशी करावी, असा प्रश्न उद्यान विभागाला पडला आहे. ...
वर्धा रोडवरील सततच्या वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या वर्धा रोडवरील डबल डेकर पुलाचे उद्घाटन लवकरच होणार असल्याची माहिती आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्याने निर्धारित वेळेपेक्षा उद्घाटनास उशिरा होणार आहे. विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतरच पूल वाहतुकीस ...
राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून २० जुलैपासून दैनंदिन मालिकेद्वारे दिले जात आहे ...