१४ वर्षांची मुलगी विरार पूर्व परिसरात राहते. १ डिसेंबरला ती आपल्या मित्रासोबत राजोडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली होती. बरचा वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. ...
- उत्तर भारतातील धुकं आणि विमानांच्या देखभाल कामांची भर पडल्याने विमानतळावर अक्षरशः गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. इंडिगोच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांनी ताशेरे ओढले. ...
Chandrapur : उन्हाळी धान पिकासाठी पाणी मिळावे, यासाठी लाभक्षेत्रातील ५६ पाणीवापर संस्थांनी १४ आणि २१ नोव्हेंबर २०२५ रोजी आंदोलन केले होते. आंदोलनानंतरही पॅचमधील कामे बाकी असल्याचे कारण देत विभागाने उन्हाळी सिंचनास नकार दिला. ...
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती. मात्र.. ...