शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

ना सुरळीत वीज, ना शौचालय अन् मुलींच्या अडचणींसाठी शिक्षिकाही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 06:06 IST

प्राथमिक शाळांचा कारभार चव्हाट्यावर : भंडारातील ‘यशस्वी’च्या मृत्यूला जबाबदार कोण?

अविनाश साबापुरेयवतमाळ : यशस्वी राऊत या चिमुकलीचा शाळेच्या शौचालयात विजेचा धक्का लागून मृत्यू झाला अन् महाराष्ट्राचे मन कासावीस झाले. राज्यातील जिल्हा परिषद, नगरपरिषदांच्या प्राथमिक शाळांच्या कारभाराचे वाभाडे या निमित्ताने निघाले. या शाळांमध्ये वीज नाही, पाण्याची सोय नाही, सुरक्षा भिंत नाही, शौचालय नाही अन् या सुविधा असल्याच तर त्या वापरायोग्य नाहीत. मुलींच्या व्यक्तिगत अडचणी जाणून घेण्यासाठी बहुतांश प्राथमिक शाळांमध्ये शिक्षिकाच नाहीत. 

आरोग्य तपासणीही टाळलीदरवर्षी शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, राज्यातील ६५ हजार शासकीय शाळांपैकी केवळ ४६ हजार ७२२ शाळांनीच ही जबाबदारी पार पाडली, तर १८ हजार ९१७ शाळांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी झटकली आहे.

अहवालात सुंदर चित्र, प्रत्यक्षात काय?विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारने आर्थिक पाहणी अहवालात राज्यातील शिक्षण क्षेत्राचे सुंदर चित्र मांडले आहे. प्रत्यक्षात शाळांनी यू-डायस प्रणालीवर आपल्या शाळांमधील सुविधांची भरलेली माहिती वेगळेच काही सांगत आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या १५ हजार १७१ शाळांमध्ये वीजपुरवठाच नाही. १० हजार ६७ शाळांमध्ये वीज मीटर आहे; पण पुरवठा नाही. त्यामुळे विजेच्या उपकरणांबाबत गांभीर्य नाही. अशाच बेफिकिरीतून भंडारा जिल्ह्यातील पुयार येथील जिल्हा परिषद शाळेत शौचालयात पडलेल्या वीजतारेचा स्पर्श होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSchoolशाळा