शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

नीरव मोदी, विजय मल्ल्याला माघारी घेऊनच येऊ : प्रकाश जावडेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 15:06 IST

विजय मल्ल्या, नीरव मोदी यांना काँग्रेसच्या काळातच कर्ज मिळाले. या उलट भाजप सरकार आल्यावर त्यांना देश सोडून जाण्याची वेळ आली.

पुणे : काँग्रेस ही कन्फ्युजन पार्टी आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी यांना काँग्रेसच्या काळातच कर्ज मिळाले. या उलट भाजप सरकार आल्यावर त्यांना देश सोडून जाण्याची वेळ आली. मात्र पळालेल्या या सगळ्यांना आम्ही परत आणू आणि कायदेशीर अद्दल घडवू असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.    जावडेकर म्हणाले, काँग्रेस बोलते एक आणि करते दुसरे असा अनुभव आहे. सध्या काँग्रेसमध्ये निराशा दिसत आहे. त्यांच्या कोणत्याही आरोपांचा भारतातील मतदारांवर काहीही एक परिणाम होणार नाही. त्यामुळे जनता काँग्रेसला सत्ता देणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते पराभव समोर दिसत असल्यामुळे भूलथापा देत आहे. त्यामुळे बोलाची कढी बोलाचा भात अशी परिस्थिती आहे अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर वार केला.मुंबई हल्ल्यानंतर सेनेने काँग्रेस सरकारला दहशतवादी तळ उध्वस्त करण्याची परवानगी मागितली होती, पण त्यांनी ती दिली नाही. मोदी सरकारने मात्र ही परवानगी दिली. हा फरक आहे दोन्ही सरकारमधला. जावडेकर म्हणाले, कर्जमाफीचीही खोटी आश्वासने देत आहेत. मोदींची लोकप्रियता वाढते आहे हे लक्षात आल्यामुळे काँग्रेस खोटे आरोप करत आहे असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणPrakash Javadekarप्रकाश जावडेकरcongressकाँग्रेसNirav Modiनीरव मोदीBJPभाजपाVijay Mallyaविजय मल्ल्या