शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्राचे नशीब फळफळले! सीएसआरमध्ये सिंहाचा वाटा; गुजरात सोडा अन्य राज्ये कुठेच नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 10:15 IST

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या मोठ्या राज्यातील कंपन्या या बाबतीत खूप मागे आहेत. 

हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत कंपन्यांनी खर्च केलेल्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत महाराष्ट्राला सिंहाचा वाटा मिळाला आहे. कंपन्यांनी १,२६,९४२ कोटी रुपये खर्च केले आणि महाराष्ट्राला १८,६०८ कोटी रुपये मिळाले. तर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या मोठ्या राज्यातील कंपन्या या बाबतीत खूप मागे आहेत. 

कशासाठी वापरला निधी?क्षेत्र     रक्कम     (कोटीत) शिक्षण, दिव्यांग, उपजीविका    ८४०८.५१ आरोग्य, भूक निर्मूलन,     ७०७१.७९ गरिबी, स्वच्छतापर्यावरण, प्राणी कल्याण,    १०४६.०६संसाधनांचे संवर्धन ग्रामीण विकास     ९१५.८३ लैंगिक समानता, महिला     ६१२.६ सक्षमीकरण, वृद्धाश्रमखेळांना प्रोत्साहन देणे    १९१.४९ अन्य    १६४.६९ कला आणि संस्कृती    १०५.९ अन्य क्षेत्रे     ७०.६५ झोपडपट्टी विकास    २०.२४ 

कुणाला किती? २०१४-१५ ते २०-२१ राज्य     रक्कम (कोटी) महाराष्ट्र     १८६०७.९६ कर्नाटक     ७१६१.२ गुजरात     ६२०४.५७ तामिळनाडू    ५४४०.२२ आंध्रप्रदेश    ५१०१.७१ दिल्ली     ४०२६.०७ 

महाराष्ट्रातील खर्च वर्ष     रक्कम (कोटी) २०१४-१५     १४४५.९२ २०१५-१६     २०२६.९ २०१४-१६     २४१४.७८ २०१५-१७     २७९७.४४ २०१४-१७     ३१४७.६८ २०१५-१८     ३३४८.७६ २०१४-१८     ३४२६.२८

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र