शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

Vidhan Sabha 2019: मी मरेपर्यंत 'या' शहराला विसरु शकणार नाही, अजितदादांचे भावनिक आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:17 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - रविवारी पिंपरीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेताना अजित पवार म्हणाले की, आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

पिंपरी - पिंपरी-चिंचवडमध्ये आमच्यासोबत जोवर कार्यकर्ते आहेत, तोवर कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही! मी मरेपर्यंत या शहराला विसरू शकणार नाही. मी खात्री देतो. यावेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून द्या. सहा महिन्यात शास्ती कर माफ केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असं सांगत अजित पवारांनी लोकांना भावनिक आवाहन केलं आहे. 

रविवारी पिंपरीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेताना अजित पवार म्हणाले की, आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. वंचित बहुजनसोबत आघाडी करण्याची आमची इच्छा आहे. पुण्यात एकूण 8 विधानसभेच्या जागा आहे. त्यातील राष्ट्रवादी 4, काँग्रेस 3 आणि 1 जागा मित्रपक्षाला सोडली जाईल असं त्यांनी सांगितले. तसेच इच्छुकांची संख्या जास्त असल्याने मर्यादित लोकांनाच तिकीट देऊ शकतो असं अजित पवारांनी सांगितले. 

तसेच पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर तोंडसुख घेत अजित पवार म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून काही नेते भाजपात प्रवेश करत आहेत. त्यांनी केलेले घोटाळे बाहेर येऊ नये यासाठी सर्वांनी पक्षांतर केले असा आरोप अजितदादांनी केला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही भावनिक ट्विट केलं होतं. थकलो आहे जरी, मी अजून झुकलो नाही, जिंकलो नसलो तरी अजून मी हरलो नाही. अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना हाक दिली होती. पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्ष सोडून भाजपा,शिवसेनेत प्रवेश करत आहे. 

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसला बालेकिल्ला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि महापालिकेवर सत्ता होती. मात्र कालांतराने भाजपाने अजित पवारांचा हा गड काबीज केला. लक्ष्मण जगताप, महेश लांडगे असे अनेक अजित पवारांचे विश्वासू सहकारी भाजपाच्या जवळ गेले. त्यामुळे अजित दादांची शहरावरची पकड ढिली झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हा गड पुन्हा कब्जा करण्यासाठी अजितदादांनी कंबर कसली आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा