Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 29 ऑगस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 19:17 IST2018-08-29T18:54:41+5:302018-08-29T19:17:03+5:30
आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 29 ऑगस्ट
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या : -
EVM विरोधात राज ठाकरेंचा पत्रप्रपंच; उद्धव ठाकरे, शरद पवारांना पत्र लिहून केले विरोध करण्याचे आवाहन
बिग बी शेतकऱ्यांना देणार मदतीचा हात; शहिदांच्या कुटुंबांनादेखील करणार अर्थसहाय्य
चिंताजनक! मुंबईतील 40% तरुणाई तणावाखाली
कृषी व कृषी पुरक उद्योगांच्या थकित कर्जावर ५० टक्के सुट!
पुन्हा पुन्हा आंदोलनाची वेळ, हा सरकारचा कमीपणा : अण्णा हजारे
रिलायन्सने नरेंद्र मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस द्यावी
चंद्रकांतदादा पहा, गडकरींनाही रस्त्याची लाज वाटली : दिवाकर रावते
मुंबईला मिळणार सर्वाधिक खड्डे असलेल्या शहराचा 'मान'?
नेटिझन्सने म्हटले, या व्हिडिओमुळे सचिन पिळगांवकर यांनी आयुष्यभर कमवलेली सगळी इज्जत अब्रू घालवली