शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

मोदी, शहा नको, कुणीही येऊ द्या : राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 18:38 IST

 मोदी, शाह यांनी देश अक्षरश: विकायला काढला आहे. या दोघांनाही घरी बसवलं पाहिजे. परत मोदी पुन्हा सरकार मध्ये आलेत तर देश हुकुमशाहीकडे जाईल अशी भितीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता सर्वाधिक चर्चेत असलेले राज ठाकरे यांच्या सभा भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. आपल्या प्रत्येक सभेत राज ठाकरे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोनच व्यक्ती देश चालवत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते.

राज ठाकरे यांच्या सभांमुळे निश्चितच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. याबाबत राज ठाकरेंना माध्यमांनी विचारले असता, मला मोदी आणि अमित शहा नको मग याचा फायदा कुणलाही होऊ द्या असे त्यांनी सांगितले. मोदी, शाह यांनी देश अक्षरश: विकायला काढला आहे. या दोघांनाही घरी बसवलं पाहिजे. परत मोदी पुन्हा सरकार मध्ये आलेत तर देश हुकुमशाहीकडे जाईल अशी भितीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. आपल्या ठाकरे शैलीत त्यांनी राज्यातील युतीचा सुद्धा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री आहे. भाजप-शिवसेना दोन्हीही पैशांसाठी आणि सत्तेसाठी लाचार आहेत. मी आधीच सांगितले होते युती होणार आहे. जर युती केली नसती तर शिवसेनेत उभी फूट पडली असती,असही राज यांनी सांगितले. 

राज यांच्याकडून पुराव्यानिशी करण्यात येणारी टीका सत्ताधारी भाजपसाठी निवडणुकीच्या तोंडावर अडचणीची ठरत आहे. मात्र नरेंद्र मोदीं यांच्या विरोधात मनसेच्या इंजिनचा वेग वाढतच आहे. राज यांच्या टीकामुळे भाजपचे किती नुकसान होईल, हे पाहण्यासाठी निवडणूक निकालाचीच वाट पाहावी लागणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाShiv Senaशिवसेना