शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

दूषित पाणीसाठ्यावर आता कायद्याचा उतारा, आरोग्याचे प्रश्न गंभीर; गिरीश महाजन यांचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 05:39 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल या मुद्द्यावर तत्काळ बैठक आयोजित करण्याची मुख्यमंत्र्यांना केली विनंती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती वापराचे पाणी नद्यांवाटे मोठ्या धरणांमध्ये जात असल्याने धरणांचेपाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत असताना आता त्याला चाप लावण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिले असून, या मुद्द्यावर तत्काळ बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे.

पाणी प्रदूषण रोखण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्पांची विशिष्ट मुदतीत उभारणी करण्याची सक्ती करणे, अस्तित्वात असलेल्या पाणी प्रदूषण कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी आणि त्याचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करण्याची कारवाई करणे अशा उपाययोजना निश्चितपणे केल्या जातील, असे महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

  • महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये भूजलात नायट्रेटच्या वाढत्या प्रमाणाबद्दल आणि त्यातून होणाऱ्या अपायांबद्दल ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात दिलेल्या वृत्ताची मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेतली.
  • धरणांमधील दूषित पाण्याचा विषय ऐरणीवर आणून त्याविषयी ठोस निर्णय घेण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री जेव्हा यासंदर्भात बैठक घेतील तेव्हा कृषीमंत्री आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून भूजलात नायट्रेटच्या वाढत्या प्रमाणाबद्दलदेखील गांभीर्याने चर्चा व्हावी, असा आपला प्रयत्न असेल, असे महाजन म्हणाले.
टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनDamधरणWaterपाणी