शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

दूषित पाणीसाठ्यावर आता कायद्याचा उतारा, आरोग्याचे प्रश्न गंभीर; गिरीश महाजन यांचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 05:39 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल या मुद्द्यावर तत्काळ बैठक आयोजित करण्याची मुख्यमंत्र्यांना केली विनंती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती वापराचे पाणी नद्यांवाटे मोठ्या धरणांमध्ये जात असल्याने धरणांचेपाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत असताना आता त्याला चाप लावण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिले असून, या मुद्द्यावर तत्काळ बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे.

पाणी प्रदूषण रोखण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्पांची विशिष्ट मुदतीत उभारणी करण्याची सक्ती करणे, अस्तित्वात असलेल्या पाणी प्रदूषण कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी आणि त्याचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करण्याची कारवाई करणे अशा उपाययोजना निश्चितपणे केल्या जातील, असे महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

  • महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये भूजलात नायट्रेटच्या वाढत्या प्रमाणाबद्दल आणि त्यातून होणाऱ्या अपायांबद्दल ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात दिलेल्या वृत्ताची मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेतली.
  • धरणांमधील दूषित पाण्याचा विषय ऐरणीवर आणून त्याविषयी ठोस निर्णय घेण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री जेव्हा यासंदर्भात बैठक घेतील तेव्हा कृषीमंत्री आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून भूजलात नायट्रेटच्या वाढत्या प्रमाणाबद्दलदेखील गांभीर्याने चर्चा व्हावी, असा आपला प्रयत्न असेल, असे महाजन म्हणाले.
टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनDamधरणWaterपाणी