शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

फडणवीसांनी ते पत्र जाहीर केले नसते तर चांगले झाले असते; वळसे पाटलांचा नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 11:12 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना खुले पत्र लिहून नवाब मलिक निर्दोष ठरले तर त्यांचे स्वागत करा, पण देशद्रोहाचे आरोप असताना युतीत घेऊ नका अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या येण्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना खुले पत्र लिहून नवाब मलिक निर्दोष ठरले तर त्यांचे स्वागत करा, पण देशद्रोहाचे आरोप असताना युतीत घेऊ नका अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ते पत्र जाहीर केले नसते तर चांगले झाले असते, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.  राष्ट्रवादीची भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली आहे. यामध्ये मिठाचा खडा पडण्याचे काही कारण नाहीय. भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांची भूमिका मांडली आहे, असे वळसे पाटील म्हणाले. 

शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे. फडणवीसांनी पत्र पाठवले ते बरोबर आहे. पण ते जाहीर नसत झाले तर ते चांगले होते, पण तो त्यांचा निर्णय आहे, असे वळसे पाटील म्हणाले आहेत. 

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पत्र मिळाले, ते मी वाचले. नवाब मलिकांची भूमिका ऐकल्यावरच मी माझे मत मांडणार आहे. मलिक यांनी अजूनही स्वतःच मत दिलेली नाही, असे पवार म्हणाले.

तर मिटकरी यांनी नवाब मलिक हे पक्षाचे नेते आहेत ते आता पक्षासोबत आहेत, असे स्पष्ट केले. महायुतीचा धर्म तिन्ही पक्षांनी पाळला पाहिजे. भाजपने काय करावे हा भाजपचा प्रश्न आहे. पण नवाब मलिक हे संकटात पक्षासोबत उभे राहिले आहेत, असेही मिटकरांनी सुनावले आहे. 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस