शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
4
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
5
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
6
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
7
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
8
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
9
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
10
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
11
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
12
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
13
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
14
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
15
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
16
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
17
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
18
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
19
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
20
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात चौघांचा मृत्यू, तारापूरमधील दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 05:40 IST

दस-यासाठी गुजरातला जाताना रविवारी संध्याकाळी तारापूर परिसरात कार दोन ट्रकमध्ये चिरडून चौघांचा मृत्यू झाला.

गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : दस-यासाठी गुजरातला जाताना रविवारी संध्याकाळी तारापूर परिसरात कार दोन ट्रकमध्ये चिरडून चौघांचा मृत्यू झाला. मृत चौघांपैकी तिघे मालवणीतील, तर एक महिला वर्सोवा येथील रहिवाशी होती. मंगळवारी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रफुल्ल बारड (३६), त्यांची पत्नी उषा (३४), काका बांजीभाई बारड (६२) आणि आत्या कांचन बारड (४३) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बारड कुटुंबीय मालवणीच्या राठोडी परिसरात कोटल निवासमध्ये राहत होते. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास प्रफुल्ल त्यांच्या गाडीतून पत्नीसह गावी निघाले. ते स्वत: गाडी चालवत होते. काका बांजीभाई, वर्सोव्यातील आत्या कांचनही सोबत होत्या. गुजरातला नवरात्रीच्या घट विसर्जनासाठी ते निघाले होते. चुकीच्या दिशेने समोरून आलेल्या आणि कारच्या मागून आलेल्या ट्रकच्या मध्ये कार चिरडून झालेल्या अपघातात चौघे मरण पावले.आम्ही घनिष्ट मित्र होतो. गावी जाण्याआधी रात्री साडेअकरा वाजता प्रफुल्ल मला भेटला. मात्र, गावी जातोय, असे काहीच बोलला नाही. रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास फोन वाजला आणि मित्राच्या मरणाचीच बातमी समजली. तो मला कायमचा सोडून गेलाय, यावर विश्वास बसत नाही, हे सांगताना प्रफुल्लचे जिवाभावाचे मित्र डायलन डायन उर्फ बंटू यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.

टॅग्स :Accidentअपघात