शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

कार अपघातात चौघांचा मृत्यू, तारापूरमधील दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 05:40 IST

दस-यासाठी गुजरातला जाताना रविवारी संध्याकाळी तारापूर परिसरात कार दोन ट्रकमध्ये चिरडून चौघांचा मृत्यू झाला.

गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : दस-यासाठी गुजरातला जाताना रविवारी संध्याकाळी तारापूर परिसरात कार दोन ट्रकमध्ये चिरडून चौघांचा मृत्यू झाला. मृत चौघांपैकी तिघे मालवणीतील, तर एक महिला वर्सोवा येथील रहिवाशी होती. मंगळवारी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रफुल्ल बारड (३६), त्यांची पत्नी उषा (३४), काका बांजीभाई बारड (६२) आणि आत्या कांचन बारड (४३) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बारड कुटुंबीय मालवणीच्या राठोडी परिसरात कोटल निवासमध्ये राहत होते. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास प्रफुल्ल त्यांच्या गाडीतून पत्नीसह गावी निघाले. ते स्वत: गाडी चालवत होते. काका बांजीभाई, वर्सोव्यातील आत्या कांचनही सोबत होत्या. गुजरातला नवरात्रीच्या घट विसर्जनासाठी ते निघाले होते. चुकीच्या दिशेने समोरून आलेल्या आणि कारच्या मागून आलेल्या ट्रकच्या मध्ये कार चिरडून झालेल्या अपघातात चौघे मरण पावले.आम्ही घनिष्ट मित्र होतो. गावी जाण्याआधी रात्री साडेअकरा वाजता प्रफुल्ल मला भेटला. मात्र, गावी जातोय, असे काहीच बोलला नाही. रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास फोन वाजला आणि मित्राच्या मरणाचीच बातमी समजली. तो मला कायमचा सोडून गेलाय, यावर विश्वास बसत नाही, हे सांगताना प्रफुल्लचे जिवाभावाचे मित्र डायलन डायन उर्फ बंटू यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.

टॅग्स :Accidentअपघात