शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

पूरग्रस्तांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई यादीत घोळ; आमदार मुश्रीफांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 11:18 AM

पूर ओसरल्यानंतर जी शासकीय मदत मिळायला हवी होती, त्यात सरकारी अधिकाऱ्यांनी घोळ घालून ठेवला आहे.

मुंबई – सांगली,कोलाह्पूर आणि साताऱ्यात आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. एकट्या सांगली जिल्ह्यात महापुरामुळे विविध क्षेत्रांतील नुकसान अंदाजे चार हजार कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आता पूरग्रस्तांना सरकारच्या मदतीची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नसून, पूरग्रस्तांना मदत मिळत नाही. तर शासकीय अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई यादीतच घोळ घातला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र यात मोठ्याप्रमाणात नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब अक्षरशा रस्तावर आले आहेत. तर अनेकांच्या  घरातील सामन वाहून गेले आहेत. तर या भागातील पूरग्रस्तांना सरकारी मदत देण्याचे आश्वासने सरकार कडून देण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र सरकरी मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचत नसल्याचा आरोप आमदार मुश्रीफ यांनी केला आहे.

पूर ओसरल्यानंतर जी शासकीय मदत मिळायला हवी होती, त्यात सरकारी अधिकाऱ्यांनी घोळ घालून ठेवला आहे. तसेच पूरग्रस्तांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई यादीत सुद्धा घोळ करण्यात आला असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तसेच वेळेवर मदत तर मिळाली नाही, पण आता जी मदत दिली जात आहे. ती सुद्धा योग्य लोकांपर्यंत पोहचत नसून, भलत्याच लोकांना मिळत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी मुश्रीफ यांनी केला आहे.