शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
5
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
6
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
7
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
8
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
9
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
10
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
12
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
13
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
14
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
15
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
16
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
17
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
18
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
19
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
20
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?

शिवजयंती : साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी केला हाेता पहिला सर्जिकल स्ट्राईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 17:55 IST

साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी पुण्यात सर्जिकल स्ट्राईक करुन पुणे शाहिस्तेखानाच्या तावडीतून साेडवले हाेते.

पुणे : पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरुन सर्जिकल स्ट्राईककरुन आपल्या जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सर्जिकल स्ट्राईक केला हाेता, ताेही 350 वर्षांपूर्वी. ताे भारतातला पहिला सर्जिकल स्ट्राईक हाेता. 

शाहिस्तेखान पुण्यावर चाल करुन आला हाेता. तब्बल एक लाखाची फाैज घेऊन दिल्लीवरुन ताे आला हाेता. त्याने राहण्यासाठी जागा निवडली ती लाल महालाची. या काळात शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुखरुप सुटून रायगडावर पाेहाचले हाेते. त्यांना शाहिस्तेखान पुण्यात उच्छाद मांडत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान शाहिस्तेखानाने पुण्यात स्वैराचार माजवण्यास सुरुवात केली होती. त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते. तीन वर्षे शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देत होता. 

शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला धडा शिकविण्याचे ठरवले. निवडक ४०० मावळ्यांना घेऊन महाराज लालमहालात अतिशय शिताफीने शिरले. त्यामुळे शाहिस्तेखानची धांदल उडाली. या लढाईत शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बाेटे कापली. तसेच या लढाईत शाहिस्तेखानाचा मुलगा आणि त्याची बेगम मृत्युमुखी पडली. याचा शाहिस्तेखानाला जबर हादरा बसला आणि ताे अवघ्या तीन दिवसात पुणे साेडून ताे दिल्लीकडे रवाना झाला. ही घटना 5 एप्रिल 1665 राेजी पहाटे 2 ते 4 यावेळेत घडली. अशाप्रकारे शिवाजी महाराजांनी पुणे आणि लाल महाल शाहिस्तेखानाच्या तावडीतून मुक्त केला. 

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीPuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास