शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 3:13 AM

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढत्या जनाधारामुळे केंद्रातील भाजपा सरकार भयभीत झाले असून गांधी कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी बोफोर्ससारखी जुनी प्रकरणे उकरून काढली जात आहेत

चंद्रपूर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढत्या जनाधारामुळे केंद्रातील भाजपा सरकार भयभीत झाले असून गांधी कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी बोफोर्ससारखी जुनी प्रकरणे उकरून काढली जात आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे मोदी सरकारवर चढविला.ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौºयावर आहेत. शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी गांधी कुटुंबीयांवर स्तुती सुमने उधळली. ते म्हणाले, न्यायालयाने राजीव गांधींना ज्या प्रकरणात क्लिन चीट दिली आहे, अशी प्रकरणे आता उकरून काढली जात आहे. बंद झालेल्या फाईली पुन्हा उकरून काढून अशा कर्तुत्ववान माणसाची प्रतिमा मलीन करण्याचा खटाटोप भाजपा करत आहे, असेही खा. पवार म्हणाले.‘मी लाभार्थी’ जाहिरातील मजकूर वास्तवाशी धरून नसल्याचा आरोप करत खा. पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत प्रकाशित जाहिरातीचा मजकूर वाचून दाखविला. यामध्ये राज्य शासन किती खोटे बोलते हे सांगितले.राहुल गांधी आक्रमक -राहुल गांधी सध्या आक्रमक भूमिकेत दिसत आहे. त्यांनी यामध्ये सातत्य राखण्याची गरज आहे. गुजरातमध्ये ते पहिल्या दिवसापासून स्टेजवर दिसत आहेत. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस