शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

१३ टक्के व्याज आकारून शेतकऱ्यांची लुटमार; अजित पवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 05:02 IST

कर्जमाफी किती जणांना मिळाली? म्हणूनच आत्महत्यांमध्ये वाढ

मुंबई : आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना ० ते २ टक्के दराने पीककर्ज वाटप केले; परंतु फडणवीस सरकार शेतकºयांच्या पुनर्गठीत कर्जावर १२ ते १३ टक्के दराने जाचक व्याज आकारणी करत आहे. यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नेमणूक करावी अशी मागणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.मुंबई महापालिकेतील विकास आराखड्यात मुख्यमंत्री कार्यालयातून १० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षात असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. विखे यांनी पुन्हा तो विषय काढू नये म्हणूनच कदाचित त्यांना सत्तेत सहभागी करुन घेतले असेल, असा आरोप अजित पवार, बाळासाहेब थोरात, नसीम खान यांनी केला. या आरोपाचे पुढे काय झाले हे विखे यांना विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जुलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २२ हजार गावे टँकरमुक्त होणार होती; पण प्रत्यक्षात ३० हजार गावे दुष्काळात सापडली आहेत. जलयुक्त शिवार योजनेत सरकारचे किती पैसे खर्च झाले, त्यातले किती पैसे ठेकेदारांची बिले देण्यात गेली, याचा हिशोब द्या, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी