शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

१३ टक्के व्याज आकारून शेतकऱ्यांची लुटमार; अजित पवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 05:02 IST

कर्जमाफी किती जणांना मिळाली? म्हणूनच आत्महत्यांमध्ये वाढ

मुंबई : आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना ० ते २ टक्के दराने पीककर्ज वाटप केले; परंतु फडणवीस सरकार शेतकºयांच्या पुनर्गठीत कर्जावर १२ ते १३ टक्के दराने जाचक व्याज आकारणी करत आहे. यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नेमणूक करावी अशी मागणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.मुंबई महापालिकेतील विकास आराखड्यात मुख्यमंत्री कार्यालयातून १० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षात असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. विखे यांनी पुन्हा तो विषय काढू नये म्हणूनच कदाचित त्यांना सत्तेत सहभागी करुन घेतले असेल, असा आरोप अजित पवार, बाळासाहेब थोरात, नसीम खान यांनी केला. या आरोपाचे पुढे काय झाले हे विखे यांना विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जुलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २२ हजार गावे टँकरमुक्त होणार होती; पण प्रत्यक्षात ३० हजार गावे दुष्काळात सापडली आहेत. जलयुक्त शिवार योजनेत सरकारचे किती पैसे खर्च झाले, त्यातले किती पैसे ठेकेदारांची बिले देण्यात गेली, याचा हिशोब द्या, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी