शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

१३ टक्के व्याज आकारून शेतकऱ्यांची लुटमार; अजित पवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 05:02 IST

कर्जमाफी किती जणांना मिळाली? म्हणूनच आत्महत्यांमध्ये वाढ

मुंबई : आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना ० ते २ टक्के दराने पीककर्ज वाटप केले; परंतु फडणवीस सरकार शेतकºयांच्या पुनर्गठीत कर्जावर १२ ते १३ टक्के दराने जाचक व्याज आकारणी करत आहे. यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नेमणूक करावी अशी मागणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.मुंबई महापालिकेतील विकास आराखड्यात मुख्यमंत्री कार्यालयातून १० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षात असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. विखे यांनी पुन्हा तो विषय काढू नये म्हणूनच कदाचित त्यांना सत्तेत सहभागी करुन घेतले असेल, असा आरोप अजित पवार, बाळासाहेब थोरात, नसीम खान यांनी केला. या आरोपाचे पुढे काय झाले हे विखे यांना विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जुलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २२ हजार गावे टँकरमुक्त होणार होती; पण प्रत्यक्षात ३० हजार गावे दुष्काळात सापडली आहेत. जलयुक्त शिवार योजनेत सरकारचे किती पैसे खर्च झाले, त्यातले किती पैसे ठेकेदारांची बिले देण्यात गेली, याचा हिशोब द्या, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी