शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

शेतकरी कर्जमाफी : २९.५९ लाख कर्जमुक्त, १२,२०० कोटी खात्यात जमा  

By अतुल कुलकर्णी | Published: January 05, 2018 5:15 AM

राज्यातील २९ लाख ५९ हजार १८३ शेतकºयांच्या खात्यांमध्ये १२,२०० कोटी रुपये कर्जमाफीपोटी जमा झाले असून येत्या आठवड्याभरात आणखी ८ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मुंबई - राज्यातील २९ लाख ५९ हजार १८३ शेतकºयांच्या खात्यांमध्ये १२,२०० कोटी रुपये कर्जमाफीपोटी जमा झाले असून येत्या आठवड्याभरात आणखी ८ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.या कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ स्टेट बँक आॅफ इंडियाला झाला असून त्यांच्याकडील ४,१५,१७० खातेदारांचे कर्ज माफ झाले आहे. त्यापोटी बँकेला २५६३.२१ कोटी रुपये मिळाले आहेत.३ जानेवारीपर्यंत ४७.८० लाख शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून त्यासाठी ४७.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सर्व जिल्हा बँकांमधील १८,६४,८४६ खातेदार शेतकºयांना ५८०० कोटी रुपये कर्जमाफी मिळाली आहे तर ७ राष्टÑीयीकृत बँकांच्या १०,९४,३३७ खातेधारक शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी या बँकांना ६४०० कोटी रुपये मिळाले आहेत.आघाडी सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ती अंमलात येण्यास २७ महिने लागले होते. त्यातही ती कर्जमाफी नेमकी कोणाला मिळाली याची माहिती ते सरकार ठेवू शकले नाही. आम्ही सात महिन्यात आॅनलाइन नोंदणी करून ३० लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली. सगळे रेकॉर्ड सर्वांसाठी उपलब्ध आहे. - सुभाष देशमुख, सहकारमंत्रीराष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल पदयात्रेनंतर सरकारला थोडीफार जाग आली. मात्र घोषणेची पूर्णत: अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे १६ जानेवारीपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरु करणार आहोत.- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्टÑवादी काँग्रेस

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारbankबँक