शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

राज्यात गोवंशाचे घटते प्रमाण चिंताजनक

By admin | Updated: September 12, 2015 02:01 IST

शेतीकामासाठी ट्रॅक्टर, अत्याधुनिक अवजारांचा वापर सुरू झाला आणि हळूहळू शेतीकामातील बैलजोड्यांचे महत्त्व कमी झाले. गोवंशाची कत्तल होऊ लागली आणि गोवंशाचे

- नितीन गव्हाळे,  अकोलाशेतीकामासाठी ट्रॅक्टर, अत्याधुनिक अवजारांचा वापर सुरू झाला आणि हळूहळू शेतीकामातील बैलजोड्यांचे महत्त्व कमी झाले. गोवंशाची कत्तल होऊ लागली आणि गोवंशाचे प्रमाण घटू लागले. १९व्या पशुगणनेतील आकडेवारीनुसार दरवर्षी राज्यात ३0 हजारांवर गोवंश घटत आहे.गोवंशाचा विचार केला असता, पूर्वी महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक होता आणि दर १00 हेक्टर पिकांखालील जमिनीमागे ११६ जनावरे एवढी घनता होती. २00७च्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रात दर लाख लोकसंख्येमागे ३८ हजार इतके गोवंश होते. हेच प्रमाण २00३ मध्ये ३९ हजार होते. १९९७मध्ये दर लाख लोकसंख्येमागील गोवंशाचे प्रमाण ५0 हजार होते. सातत्याने गोवंशाचे प्रमाण घटत असल्याचे यावरून स्पष्ट होते. गोवंश घटण्यामागे मांसासाठी सुरू असलेली कत्तल, ट्रॅक्टरचा वाढलेला अतिवापर, चाऱ्याची टंचाई ही प्रमुख कारणे आहेत. पशुगणनेनुसार २00७ मध्ये राज्यात १ कोटी ६१ लाख ८३ हजार ५२७ (गाय व बैल) होते. २0१२ मध्ये त्यात ६ लाख ९९ हजार ३२0 गोवंशाची घट होऊन, ते १ कोटी ५४ लाख ८४ हजार २0७ पर्यंत आले.पशुसंवर्धन विभागामार्फत कृत्रिम रेतन कार्यक्रमाच्या माध्यमातून गोधन वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. असे असतानाही गोधन घटत आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून गोपालनाकडे वळले पाहिजे तरच शेती, कुटुंबाचा विकास साधला जाईल आणि गोधनवाढीसही हातभार लागेल. -डॉ. अशोक हजारे, विभागीय सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, अमरावती