शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

राज्यात गोवंशाचे घटते प्रमाण चिंताजनक

By admin | Updated: September 12, 2015 02:01 IST

शेतीकामासाठी ट्रॅक्टर, अत्याधुनिक अवजारांचा वापर सुरू झाला आणि हळूहळू शेतीकामातील बैलजोड्यांचे महत्त्व कमी झाले. गोवंशाची कत्तल होऊ लागली आणि गोवंशाचे

- नितीन गव्हाळे,  अकोलाशेतीकामासाठी ट्रॅक्टर, अत्याधुनिक अवजारांचा वापर सुरू झाला आणि हळूहळू शेतीकामातील बैलजोड्यांचे महत्त्व कमी झाले. गोवंशाची कत्तल होऊ लागली आणि गोवंशाचे प्रमाण घटू लागले. १९व्या पशुगणनेतील आकडेवारीनुसार दरवर्षी राज्यात ३0 हजारांवर गोवंश घटत आहे.गोवंशाचा विचार केला असता, पूर्वी महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक होता आणि दर १00 हेक्टर पिकांखालील जमिनीमागे ११६ जनावरे एवढी घनता होती. २00७च्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रात दर लाख लोकसंख्येमागे ३८ हजार इतके गोवंश होते. हेच प्रमाण २00३ मध्ये ३९ हजार होते. १९९७मध्ये दर लाख लोकसंख्येमागील गोवंशाचे प्रमाण ५0 हजार होते. सातत्याने गोवंशाचे प्रमाण घटत असल्याचे यावरून स्पष्ट होते. गोवंश घटण्यामागे मांसासाठी सुरू असलेली कत्तल, ट्रॅक्टरचा वाढलेला अतिवापर, चाऱ्याची टंचाई ही प्रमुख कारणे आहेत. पशुगणनेनुसार २00७ मध्ये राज्यात १ कोटी ६१ लाख ८३ हजार ५२७ (गाय व बैल) होते. २0१२ मध्ये त्यात ६ लाख ९९ हजार ३२0 गोवंशाची घट होऊन, ते १ कोटी ५४ लाख ८४ हजार २0७ पर्यंत आले.पशुसंवर्धन विभागामार्फत कृत्रिम रेतन कार्यक्रमाच्या माध्यमातून गोधन वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. असे असतानाही गोधन घटत आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून गोपालनाकडे वळले पाहिजे तरच शेती, कुटुंबाचा विकास साधला जाईल आणि गोधनवाढीसही हातभार लागेल. -डॉ. अशोक हजारे, विभागीय सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, अमरावती