शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Ayodhya Result : अयोध्येचा वाद मिटल्याचा आनंद, दोन दिवसांत शिवनेरीवर जाईन - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 4:15 PM

Ayodhya Verdict : आज निकालानंतर सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई : अयोध्येतील रामजन्मभुमीच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि वाद संपवला. अयोध्येचा वाद मिटल्याचा आनंद असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

आज निकालानंतर सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आजच्या दिवशी शिवसेना प्रमुखांची आठवण येणे स्वाभाविक आहे. राम मंदिरासाठी लालकृष्ण अडवाणींचे मोठे योगदान आहे. लवकरच अडवाणींची भेट घेणार असल्याचेही ठाकरे म्हणाले. 

तसेच त्यांनी गेल्या वर्षी अयोध्येला गेल्याची आठवणही करून दिली. 24 नोव्हेंबरला शिवनेरीची माती अयोध्येमध्ये ठेवली आणि वर्षाच्या आत निकाल लागला. सर्व सुरळीत राहिले तर मी पुन्हा 24 तारखेला अयोध्येला जाईन. येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा शिवनेरीवर जाणार आहे. एक अध्याय संपला असला तरीही पर्व सुरू होत आहे. आनंद साजरा करा पण कोणाच्या भावना दुखावू नका असे आवाहनही त्यांनी केले. 

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीShiv Senaशिवसेना