शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

मने स्वच्छ असतील तर देश स्वच्छ होईल

By admin | Updated: November 26, 2015 03:01 IST

‘स्वच्छ भारत’ हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. मात्र, सर्वांची मने स्वच्छ होणार नाहीत, तोपर्यंत देश स्वच्छ होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले

पुणे : ‘स्वच्छ भारत’ हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. मात्र, सर्वांची मने स्वच्छ होणार नाहीत, तोपर्यंत देश स्वच्छ होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले गेले पाहिजे आणि संवादाचा पूल बांधला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी येथे केले.तीन विवेकवाद्यांची हत्या, देशातील असहिष्णू वातावरण, साहित्यिक, कलावंतांच्या पुरस्कार परत करण्याच्या भूमिका या पार्श्वभूमीवर गुजरातमधील ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी आणि अन्य नऊ साहित्यिकांनी ‘दक्षिणायन’ हे अभियान सुरू केले आहे. अभियानाची सुरुवात पुण्यापासून झाली. त्यात पाडगावकर अध्यक्षस्थानी होते. कोल्हापूर आणि धारवाडमध्येही हे अभियान राबवले जाणार आहे.पाडगावकर म्हणाले, पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक, कलावंतांनी भारतीय भाषांमध्ये झोकून देऊन काम केले आहे. याआधी देशात जेव्हा जेव्हा वाईट घटना घडल्या, तेव्हा भारतातील या सर्वांनी त्याविरोधात आंदोलने केली, लेखणीतून निषेध नोंदवला. वक्तव्य करणाऱ्यापेक्षा त्याविरोधात आंदोलने करणाऱ्यांमुळेच देशाची जास्त बदनामी होते याचा गांभीर्याने विचार व्हावा, असे आवाहन पाडगावकर यांनी केले. ‘दक्षिणायन’मध्ये गुजरातमधून गणेश देवी, अनिल जोशी, उत्तम परमार, परेश नायक, प्रबोध पारीख, मानिशी जानी, कानजी पटेल, सचिन केतकर तसेच महाराष्ट्रातून विद्या बाळ, प्रज्ञा दया पवार, ज्योती सुभाष, राजन खान, अतुल पेठे, मुकुंद टाकसाळे, गणेश विसपुते, संदेश भंडारे, इब्राहिम अफगाण आदी सहभागी झाले.