शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

coronavirus: फळे-भाजीपाला वापरासंबंधी सफाई मार्गदर्शक तत्त्वे जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 04:28 IST

फळे-भाजीपाल्यांची पाकिटे घरात आणल्यानंतर ती वेगळी ठेवावीत. फळे-भाजीपाला वाहतुकीदरम्यान, त्यांच्या विक्रेत्यांकडील साठवणुकीदरम्यान दूषित होण्याची खूप शक्यता असते.

नवी दिल्ली : बाजारातून भाजीपाला-फळे आणल्यानंतर लगेच न खाता त्यांना पुरेशा प्रमाणात स्वच्छ करून खावी, ही बाब खरं तर कोरोना साथीआधीही लागू होतीच. मात्र, कोरोना महामारीत अन्नसेवन करताना सुरक्षेची काळजी व उपाययोजना करणे दैनंदिन जीवनात अनिवार्य झाले आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड आॅथॉरिटी आॅफ इंडियाने (फास्सी) फळे-भाजीपाला सफाई करताना काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. त्यांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन या संस्थेने केले आहे.फळे-भाजीपाल्यांची पाकिटे घरात आणल्यानंतर ती वेगळी ठेवावीत. फळे-भाजीपाला वाहतुकीदरम्यान, त्यांच्या विक्रेत्यांकडील साठवणुकीदरम्यान दूषित होण्याची खूप शक्यता असते. त्यांना घरात आणल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवू नयेत. त्यावर जिवाणू असल्यास फ्रीजमधील इतर खाद्यपदार्थ दूषित होण्याचा धोका असतो. फळे-भाजीपाला भरपूर पाण्यात धुऊन घ्यावा. त्यासाठी पिण्यायोग्य पाणी वापरावे. शक्य झाल्यास क्लोरिनचे अल्प थेंब टाकून त्यांना काही मिनिटे पाण्यात बुडवून ठेवावे. फळे-भाजीपाला साफ करताना कधीही साबण, निर्जंतुकीकरणाची रसायने, सफाईसाठीच्या द्रव्यांचा वापर करू नये. फळे-भाजीपाला इतस्तत: न ठेवता, त्यांना योग्य हवेशीरठिकाणी साठवणे.हे नियम पाळा...बाजारातून आल्यावर आपली पादत्राणे घराबाहेर ठेवणे.घरात आल्यानंतर कुठल्याही वस्तूंना हात लावू नये.घरी परतल्यानंतर २० सेकंदांपर्यंत हात व्यवस्थित धुऊन घ्यावेत.घराबाहेर जाताना वापरलेले कपडे घराबाहेर वेगळ्या बास्केटमध्ये जमा करावेत.बाहेरचे कपडे घरात वापरू नयेखाद्यपदार्थ पॅकमध्ये असताना त्यांच्यावर साबण किंवा अल्कोहोलयुक्त द्रव फवारून त्याचे निर्जंतुकीकरण करावे. जेथे शक्य आहे, तेथे पाणीही वापरावे.सिंक अथवा पृष्ठभाग साफ करून घ्यावा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्नHealthआरोग्य