शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

CoronaVirus : कोरोना काळात यमराजांपर्यंत कसे पोहोचतायत लोक? आनंद महिंद्रांनी ट्विट करून सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 6:22 PM

आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करून मास्कची आवश्यकता सांगितली आहे. हे ट्विट गमतीशीर असले तरी सुंदर संदेश देत आहे आणि सध्या तर हा संदेश अत्यंत आवश्यक आहे. (Anand Mahindra)

मुंबई - जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशात, जीव वाचविण्यासाठी औषधांबरोबरच मास्कदेखील उपयोगी ठरत आहे. मास्क लावून लोक स्वतःचा कोरोना संक्रमणापासून बचाव करू शकतात. मात्र, तरीही लोक मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. अशाच काही बेजबाबदार लोकांना महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करून  सल्ला दिला आहे. (CoronaVirus: Anand Mahindra tell importance about mask in corona wave)

आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करून मास्कची आवश्यकता सांगितली आहे. हे ट्विट गमतीशीर असले तरी सुंदर संदेश देत आहे आणि सध्या तर हा संदेश अत्यंत आवश्यक आहे. तर बघूया नेमकं काय ट्विट केलंय आनंद महिंद्रा यांनी...

CoronaVirus : पुढचे तीन आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी सावध राहावं; केंद्राचे निर्देश

आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट सोशल मिडियावरून घेतले आहे आणि आपल्या वॉलवर पोस्ट केले आहे. यात लिहिले आहे - यमराजांनी चित्रगुप्त यांना विचारले, ‘आपण पृथ्वीवर गेला होतात, काय झाले?’ त्यांनी उत्तर देताना सांगितले, ‘महाराज, लोकांनी मास्क लावलेले आहे. मी अनेकांना ओळखूच शकलो नाही. त्यामुळे ज्यांना मास्क लावले नव्हते, त्यांना घेऊन आलो आहे.’ या मेसेजचा विचार केल्यास, सध्या खरोखरच, अशी स्थिती बघायला मिळत आहे. खरोखरच, जे लोक मास्क वापरत नाहीत, ते स्वतःला आणि इतरांनाही मृत्यूच्या दाढेत ढकलत आहेत.

महिंद्रा यांच्या या ट्विटवर अनेकांच्या जबरदस्त प्रतिक्रियाही येत आहेत. वेळेचा विचार करता हा अत्यंत योग्य सल्ला आहे, असे लोक म्हणत आहेत. तसेच त्यांचा हा मेसेज शेअरही करत आहेत.

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी? महिंद्रा यांनी केलेले हे ट्विट आतापर्यंत सहाशेहून अधिक वेळा रीट्विटदेखील करण्यात आले आहे, तर हजारो वेळा लाइकदेखील करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnand Mahindraआनंद महिंद्राTwitterट्विटर