शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

ओल्या दुष्काळासंदर्भात फडणवीसांची गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 19:28 IST

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून अकरा दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही...

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून अकरा दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. सत्तेत आणि मुख्यमंत्रीपदात 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना अडून बसली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. तर अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी शाहांची भेट घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी ( एनडीआरएफ ) चे अध्यक्षपद गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे. आपत्ती निवारण निधीचे वाटप करण्याचे अधिकार शहा यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन महाराष्ट्राला मदत करण्याची विनंती केली आहे. 

राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरु आहे तर दुसरीकडे परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्यात कुणाचा सरकार येणार व शेतकऱ्यांना मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ चर्चा झाली. राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी शहांची भेट घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

 

एखांद्या राज्यात शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपती आल्यास तेथील शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम राज्य सरकारचे असते. या सर्वाची विशेष जवाबदारी राज्य कृषिमंत्री यांच्यावर असते. मात्र मदत करण्यासाठी लागणारी रक्कम राज्यसरकारकडून पुरवणे किंवा आपत्ती मोठी असल्यास केंद्र सरकारकडे राज्य सरकार मदत मागू शकतो.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीdroughtदुष्काळ