शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

ब्रिटिशकालीन सात पुलांची खस्ता हालत!

By admin | Updated: August 5, 2016 01:05 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पुलांचे ऑडिट होण्याची शक्यता.

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. ४ - दळणवळण व जनसंपर्कासाठी रस्त्यांसह पुलांचेही महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी नदी व मार्गावरील पूलनिर्मिती करताना शासनाकडून गांभीर्याने पाहले जाते. परंतु जिल्ह्यात सद्यस्थितीत ब्रिटिशकालीन पूल असून, त्यापैकी सात पुलांची खस्ता हालत झाली आहे. याकडे तत्काळ जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले नाही, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नकारता येत नाही.नदी-नाल्यांवर निर्माण केलेले पूल मजबूत असणे आवश्यक आहे. बर्‍याच वेळा पावसाळय़ात ग्रामीण भागात नदीला पूर आल्यामुळे पाण्यासोबत पूल वाहून जातो. यामुळे गावाचा संपर्क तुटतो. गावाच्या विकासासाठी शासनाने ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती केली आहे. शिवाय बरेच पूल १९२६ ते १९३९ या ब्रिटिश काळात बांधण्यात आले आहेत. या पुलांची मजबुती कायम ठेवण्यासाठी पुलांची उंची कमी ठेवण्यात आली आहे.बुलडाणा शहर ब्रिटिशकाळात ब्रिटिश प्रशासनाचे मुख्यालय होते. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाबाबत जागरुकता दाखत ब्रिटिश अधिकार्‍यांनी येथील विविध नद्यांवर अनेक पुलांची निर्मिती केली. यापैकी सद्यस्थितीत सात पुलांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो. मात्र या पुलांची प्रशासनाकडून नियमित देखभाल होत नसल्यामुळे सर्वच पूल जर्जर झाले आहेत. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन या पुलांवरून प्रवास करावा लागतो.दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजिक सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकारची घटना जिल्ह्यात एखाद्या पुलावर भविष्यात होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने सदर पुलांकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.या मार्गावर आहे ब्रिटिशकालीन पूल मार्ग                          नदी                           वर्षमलकापूर - जालना    (आमना)                   १९३९मलकापूर - जालना    (खडकपूर्णा)               १९२६जालना - मेहकर        (पैनगंगा)                   १९२६ नांदुरा - मोताळा        (विश्‍वगंगा)                १९३३येरली -                     ( पूर्णा )                     १९२६टिवरोडा                   ( पूर्णा )                      (उपलब्ध नाही )खामगाव - चिखली    ( मन)                        (उपलब्ध नाही )