शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

देहू, आळंदी, पंढरपूरला २१२ कोटीचे अर्थसहाय्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 5:12 AM

देहू, आळंदी, पंढरपूरच्या विकासासाठी १ हजार ९४ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी ७४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

मुंबई : देहू, आळंदीपंढरपूर या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी २१२ कोटी रुपये तर सेवाग्रामच्या (जि.वर्धा) १७ कोटी रुपये यंदा देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका बैठकीत सांगितले.देहू, आळंदी, पंढरपूरच्या विकासासाठी १ हजार ९४ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी ७४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. त्यातील ७११ कोटी रुपयांची कामे झालेली आहेत. यावर्षी नव्याने २१२ कोटी रुपये देऊन विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, विजय देशमुख आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.सेवाग्राम, पवनार, वरुड या स्थळांचा पूर्ण विकास करण्यासाठी एकूण १७० कोटींचा आराखडा मांडण्यात आला आहे. तेथे रस्ते निर्माण, मलनि:स्सारण, धाम नदीवर घाट निर्माण, सौरऊर्जा, सुशोभीकरण आदी कामांसाठी नव्याने अतिरिक्त १७ कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला. सेवाग्राम येथे सुशोभीकरण कामासाठी जे जे आर्ट्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार असून याठिकाणी चरखा म्युझियम करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :dehuदेहूAlandiआळंदीPandharpurपंढरपूर