शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पश्चिम विदर्भातील ५०१ प्रकल्पांत १८.५५ टक्के पाणीसाठा  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 8:07 PM

पश्चिम विदर्भातील आठ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघु अशा एकूण ५०१ प्रकल्पांत सरासरी १८.५५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

-संदीप मानकर अमरावती - पश्चिम विदर्भातील आठ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघु अशा एकूण ५०१ प्रकल्पांत सरासरी १८.५५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली असून, एप्रिल ते जून असे तीन महिने प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याकरिता जलसंपदा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला योग्य नियोजन करावे लागणार आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने तेथे आतापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत २०.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर २४ मध्यम प्रकल्पांत २४.२४ टक्के आणि ४६९ लघुप्रकल्पांत १२.५८ टक्के  पाणीसाठा शिल्लक आहे. ५०१ प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२९६.१६ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा ६११.१२ दलघमी शिल्लक आहे. विभागातील अमरावती जिल्ह्यातील ८५ प्रकल्पांत २२.४० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १२० प्रकल्पांत सरासरी २५.५२ टक्के पाणीसाठा आहे, तर अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पांत १७.४९ टक्के, वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पांत ११.२ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांत सर्वात कमी ५.५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

आठ मोठ्या प्रकल्पांची पाणीसाठा स्थितीअमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया अप्पर वर्धा प्रकल्पांत २०.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३३.३२ टक्के, अरुणावती प्रकल्पात १९.९३ टक्के, बेंबळा प्रकल्पात २३.८५ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात २०.४७ टक्के, वान प्रकल्पात सर्वाधिक ४०.७७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ९.९७ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ०.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांत सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईची झळ आतापासून जाणवू लागली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रwater scarcityपाणी टंचाई