Amravati : सन २००८ मध्ये वाघोली स्थित निर्माण झालेला (सोफिया) रतन इंडिया औष्णिक प्रकल्प हा वाघोलीवासीयांसाठी शाप ठरत आहे. प्रकल्पातील प्रदूषणाने गाव काळेकुट्ट झाले असून गावातील आबालवृद्धांच्या आरोग्यावर प्रदूषणाचा विपरीत परिणाम होत असल्याने येथील नाग ...
Amravati : गावातील मुलं शिकली पाहिजे, या उद्दात्त हेतूने सरपंचाच्या संकल्पनेतून तालुक्यातील पिंपळखुटा गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. ...
Harshavardhan Sapkal Criticize BJP: पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत पण त्याला हरताळ फासला आहे. सत्तेचा खेळ नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी का ...
Gadchiroli : छत्तीसगडमध्ये माओवादविरोधी अभियानात ९ जानेवारी रोजी सर्वांत मोठी घडामोड घडली. दंतेवाडा जिल्ह्यात एक कोटी १० लाखांचे बक्षीस असलेल्या तब्बल ६३ जहाल माओवाद्यांनी शस्त्र ठेवले. ...
Prakash Mahajan Criticize Sanjay Raut: विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल असताना त्यातून उद्धव ठाकरे यांना बाहेर काढून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसवण्यासाठी किती दलाली घेतली, असा सवाल शिंदेसेनेचे प्रवक्ते प् ...
महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ आलेली असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांसारख्या उपमुख्यमंत्री असलेल्या जबाबदार माणसाने सांगितले की, भाजपाने अडीच-अडीच हजार मते ईव्हीएममध्ये आधीच भरली आहेत, असे राज ...