मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये ‘कोल्डरिफ सिरप’मुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनने तातडीने जनतेसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. ...
आपण उत्तम व्यायाम केला पाहिजे. फिटनेस राखला पाहिजे आणि सक्रिय राहायला हवे, असे आपल्याला नेहेमीच सांगितले जाते; पण यामुळे काही लोक विनाकारण अतिरिक्त प्रेरणा घेतात आणि अधिकाधिक व्यायाम करू लागतात. ...
भारत सरकारच्या डिजिटल उपक्रमामुळे आणि आशा / एएनएम नर्सिंग या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेमुळे दूरवरच्या गावांतील मातांना तज्ज्ञ सेवेशी जोडता येते. ...
एक दिवस येतो जेव्हा बांबू अचानक काही आठवड्यांतच १०-१५ फूट उंच वाढतो. ही झेप एका दिवसातील नसते, तर वर्षानुवर्षांच्या शांत तयारीचं फळ असतं. हीच आहे 'बांबू मेंटॅलिटी.' जीवनाकडे पाहण्याची विचारसरणी काय शिकवते पाहूया... ...
मुद्द्याची गोष्ट : परीक्षेआधी थोडीशी काळजी, घाबरणे, ताण जाणवणे अगदी नैसर्गिक आहे. काही वेळा हा अल्प प्रमाणातील ताण उपयुक्तही ठरतो. पण जेव्हा हा ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही, उत्तरे विसरतात, छातीत धडधड होते, हात थरथरतात, ड ...
CSMT Mumbai To Madgaon Goa Vande Bharat Express Train New Time Table: कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये आता वाढ करण्यात येणार आहे. कधीपासून होणार लागू? नवे वेळापत्रक जाणून घ्या... ...