शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

लातूरमध्ये ५५ गावांत ४३७ रिचार्ज शाफ्टद्वारे जलपुनर्भरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 3:21 AM

पाणीपातळीत वाढ होण्यासाठी अभिनव उपक्रम

- संदीप शिंदेलातूर : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी जिल्ह्यातील ५५ गावांत ४३७ ठिकाणी ‘रिचार्ज शाफ्ट’चा उपक्रम राबविण्यात आला. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ५५ गावांत ‘रिचार्ज शाफ्ट’ उपक्रमामुळे जलपुनर्भरणास मदतझाली आहे.सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, विंधन विहिरींची घनता जास्त असलेला भाग, भूजलाचा वाढता उपसा असलेले क्षेत्र तसेच पाणी पातळी घटलेला भाग आदी ठिकाणी भूजल सर्वेक्षण विभागाने उपक्रम राबविला होता. त्यासाठी जिल्ह्यातील ५५ गावांतील ४३७ ठिकाणाची निवड करण्यात आली होती. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ९० टक्के पाऊस झाला. परिणामी, नदी, नाले, बंधारे, लघु, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झाला आहे.एक शाफ्ट पाच वर्षे काम करणारएक रिचार्ज शाफ्टचे काम योग्य पद्धतीने झाल्यास पाच वर्षासाठी ते काम करते. या उपाययोजनेस अत्यंत अल्पस्वरूपाच्या देखभालीची गरज असते. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या नदी, बंधारे तसेच सार्वजनिक पिण्याच्या जलस्रोताजवळ शाफ्टची उभारणी करता येते. या प्रयोगामुळे जलसंवर्धनाचा उपक्रम यशस्वी झाला आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. गावस्तरावर नागरिकांच्या सहकायार्मुळे रिचार्ज शाफ्टची संकल्पना भविष्यात सर्वच गावात राबविली जाणार आहे.जलपुनर्भरणाच्या उपक्रमामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई दूर होईल. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. - डॉ. भालचंद्र संगनवार,वरिष्ठ भू वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग