लातूर :मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. या मुदतीत अपक्षांसह नाराजांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून पक्ष प्रमुखांकडून मनधरणी सुरू आहे. ...
लातूर :२२८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे़ उर्वरित ११६ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अपात्र ठरविण्यात आले आहे़ ...
लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान सदस्यांना सर्वच पक्षांनी डावलले असून, सत्ताधारी काँग्रेससह अन्य पक्षांत केवळ १० जणांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. ...