लातूर : समाजातील सर्व घटकांना शासनाच्या योजना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी लेखाधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या आक्षेपांची प्रकरणे तात्काळ निकाली निघणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील जिल्हा परिषदांतील एक लाख आक्षेपाची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी माहिती पंचायत राज ...
इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या बंदला लातूर जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...