कामखेडा येथे दारूबंदी करावी, मटका, जुगार व अन्य अवैध बंद करुन संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी गावातील महिलांसह नागरिकांनी आज सकाळी रेणापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता़ ...
जिल्ह्यात आतापर्यंत ४५५़३ मि़मी़ पाऊस झाला असला तरी मांजरा प्रकल्पात केवळ ३़४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे लातूर, अंबाजोगाई, कळंब या शहरांसह सुमारे ५० गावांवर पाणी टंचाईचे सावट आले आहे. ...