लातूर : राज्याचे ठरेल तेव्हा ठरेल, मात्र लातूर जिल्ह्यापुरते का होईना आपण एकत्र येऊन आघाडीनेच लढण्याचे ठरवूयात, असे संकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज संयुक्त बैठकीत दिले आहेत. ...
लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीची स्मृति म्हणून महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी सुरू करण्याचा संकल्प बाळगला आहे. हा स्तुत्य उपक्रम असून, ही साहित्य अकादमी तात्काळ सुरू करण्याची सूचना अस्मितादर्श साहित्य सं ...